माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्यांच्या सुटकेचा अन्वयार्थ !
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना मोकळे करण्याचा आदेश दिला. या हत्येला ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर हा आदेश आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना मोकळे करण्याचा आदेश दिला. या हत्येला ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर हा आदेश आला आहे.
लेखापरीक्षणातील घोटाळ्यांवर कारवाई करण्याविषयी उदासीन असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बोगस नावे दाखवून शिष्यवृत्ती लाटणार्या महाराष्ट्रातील ६४ शैक्षणिक संस्थांना सरकारकडून अभय ?
‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे म्हणतात, त्यांचा लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला विरोध का आहे ? आता केंद्र सरकारनेच लव्ह जिहाद विरोधातील कायदा आणून त्याची योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.’
चौकशीविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सरकारकडे विचारणा !
एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मनात येणाऱ्या शंका मी त्यांना सांगितल्या. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची भावना तीव्र असल्यास त्यानुसार कृती करणे हा कायद्याने सज्ञान व्यक्तीला दिलेला अधिकार आहे, हे लक्षात घ्या ! सर्वस्वाचा त्याग करून साधना करायची इच्छा असलेल्या व्यक्तीने तारतम्याने या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा.
ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे.
मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या व्यक्तींच्या मनात जन्मतःच तीव्र नकारात्मकता असते किंवा काहींच्या मनात ती काही विशिष्ट प्रक्रिया किंवा अनुभव यांविषयी असते. ‘ज्यांच्यामध्ये तीव्र नकारात्मकता असते, त्यांच्या मनाची नैसर्गिक प्रक्रिया काय असते ?’, याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.