ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही पोलिसांनी करवून दिली नियमांची जाणीव !
भारतात लोकप्रतिनिधींच्या संदर्भात असे कधीतरी होऊ शकते का ?
भारतात लोकप्रतिनिधींच्या संदर्भात असे कधीतरी होऊ शकते का ?
यापूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने गडांवरील अतिक्रमणे का हटवली नाहीत ? अनेक गडांवर अवैध कबरी आणि दर्गे आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले का ? याविषयी चौकशी व्हावी.
एफ्.एस्.आय्. (फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया) कडून उपग्रहाद्वारे केलेल्या वनाच्या सर्वेक्षणामध्ये १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत संपूर्ण भारतात जवळपास ४२ सहस्र ७९९ ठिकाणी वनाला आग लागल्याचे आढळून आले आहे.
सहस्रो विद्यार्थी रहात असलेल्या वसतीगृहांची दुरवस्था होणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
मद्रास उच्च न्यायालयाने परीक्षेच्या काळात राज्यातील ‘पंगुनी’ उत्सवाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. मुख्य न्यायमूर्ती टी. राजा आणि न्यायमूर्ती भरत चक्रवर्ती म्हणाले की, परीक्षेची सिद्धता करणार्या विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, हे महत्त्वाचे आहे; मात्र त्यासाठी उत्सव थांबवणे…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचे वार्षिक अंदाजपत्रक १५ मार्चला दुपारी सादर करण्यात आले. विद्यापिठाच्या मुख्य सभागृहात अंदाजपत्रक सादर होत असतांना सभागृहाच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली..
सामाजिक प्रसारमाध्यमांवरून क्रूरकर्मा औरंगजेब याचे उदात्तीकरण रोखण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुुस्थानच्या पुसेसावळी विभागाच्या वतीने आैंध पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या प्रकरणात चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२२ या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
साम्यवाद्यांच्या केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? भाजपच्या राज्यात अशी घटना साम्यवाद्यांच्या संदर्भात घडली असती, तर साम्यवाद्यांनी देश डोक्यावर घेतला असता !
सर्व महापालिकांनी असा निर्णय घेण्याविषयी विचार करावा; परंतु भटक्या श्वानांची नसबंदी करण्याची व्यवस्थित प्रक्रिया होत आहे किंवा नाही, याविषयी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिर्यांनी सांगितले पाहिजे !