जानेवारी २०२४ मध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपूणे खुला  होणार ! –  नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकास आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.

शेतकर्‍यांच्या समृद्धीचे जलयुक्त शिवार – २ !

जलयुक्त शिवार अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले. ज्यामुळे शेतकर्‍यांना खरिपासमवेतच रब्बीच्या हंगामातही शेती करणे शक्य झाले.

‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक करणार्‍यांना होणार ५ वर्षांची शिक्षा !

भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मंदिरावरील भोंग्यांवरून उपविभागीय अधिकार्‍यांची मंदिर व्यवस्थापनाला नोटीस !

मशिदींवरील भोंग्यांविषयी तक्रारी केल्यावर उपविभागीय अधिकारी अशीच तत्परतेने कृती करतात का ?

मदरशांच्‍या आर्थिक घोटाळ्‍यावर बिहार उच्‍च न्‍यायालयाचा बडगा !

भारतभर अशा मदरशांचा चौकशी केली पाहिजे, असे करदाते आणि हिंदू यांना वाटले, तर त्‍यात चुकीचे काय ? कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येक वेळी न्‍यायालयाने प्रशासनाला आदेश का द्यावा लागतो ? मग प्रशासन नावाचा हा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ?

बनावट आणि निकृष्ट औषध निर्मितीमुळे १८ आस्थापनांची अनुज्ञप्ती रहित !

यांची अनुज्ञप्ती रहित करण्यासह निकृष्ट औषधांची निर्मिती करणार्‍यांना कारागृहात टाका  !

माझ्या सरकारचे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर डॉ. सावंत यांनी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्या निमित्ताने . . .

वारी मार्गातील मुक्‍काम तळावर सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची वारकर्‍यांची मागणी !

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी महामार्गावर रस्‍ता रुंदीकरण आणि विकासकामांत मागील वर्षापासून वेग मंदावला आहे. सोहळ्‍याच्‍या कालावधीत पालखी मार्गावर उड्डाणपुलाच्‍या कामाजवळ सेवा रस्‍ता आणि मुक्‍कामाच्‍या तळावरील जागेत वारी चालू होण्‍यापूर्वी जलदगतीने सुविधा उपलब्‍ध होणे अपेक्षित ….

खेड शिवापूर टोलनाक्‍यावर २८ मार्चपासून स्‍थानिकांना पुन्‍हा पथकर माफी !

‘शिवापूर पथकरनाका हटाव कृती समिती’ने शिवापूर पथकरनाका स्‍थलांतरित करण्‍यासाठी २ एप्रिल या दिवशी बंद पुकारला होता; परंतु जिल्‍हाधिकार्‍यांसमवेत झालेल्‍या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्‍यात आले. स्‍थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवल्‍यानंतर त्‍यांना पथकर माफी होणार आहे.

१ एप्रिलपासून मंत्रालयीन कामकाजाचा वेग वाढणार !

मंत्रालय आणि शासकीय क्षेत्रीय कार्यालये येथील  कामकाज गतीने व्‍हावे, यासाठी उन्‍नत संगणकीय कार्यप्रणाली चालू करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे.