प्रभु श्रीराम आणि भक्तशिरोमणी हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे दर्शन घडवणारी भावकविता !

‘वर्ष २०१३ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी मला प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्या भावस्पर्शी भेटीचे सूक्ष्मातून दर्शन झाले, तेव्हा देवाच्या कृपेने त्यांच्या भावभेटीवर मला पुढील कविता स्फुरली. त्याचे टंकलेखन मी आता केले.

विविध प्रकारच्या सेवा भावपूर्ण आणि कौशल्याने करणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख ! (वय : ३६ वर्षे) !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचा आज ३६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची आई आणि बहीण यांना श्री. निषाद यांच्यात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘जन्म आणि मृत्यू यामध्ये एका श्वासाचे (क्षणाचे) अंतर असते’, हे अनुभवलेल्या साधिकेच्या मनावर बिंबलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या विळख्यातून मुक्त व्हायला आणि साधनेत प्रगती व्हायला साहाय्य होत आहे.

रामराज्याचे ध्येय साकार करण्यासाठी हिंदूंनी साधना करावी ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

जनतेला रामराज्य हवे असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ काढण्यात आली.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथे १२ वर्षांपासून रहाणार्‍या ४ बांगलादेशी महिलांना अटक !

इतकी वर्षे प्रशासन किंवा पोलीस यांच्या कुणाच्याच हे लक्षात कसे आले नाही ? बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नातीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या सावत्र आजोबांना अटक !; पिंपरी (पुणे) येथे ट्रकमालकाला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक !…

आजोबा वर्ष २०१४ पासून मुलीचा लैंगिक छळ करत होते. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती.

महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस यांसह भाजपच्या ३ नेत्यांच्या अटकेचा कट ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि स्वत:मध्ये वाद निर्माण होण्यामागील कारण सांगतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मला ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावले गेले आणि १ घंटा वाट पहायला लावली. असे २ वर्षे सातत्याने होत होते.

Karnatak Rama Navami Attack: रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात २ हिंदु घायाळ !

कर्नाटकातील हिंदूंनी हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसला सत्तेवर बसवून स्वत:च्या पायावर धोंडाच मारून घेतला आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ?

Chiplun Bangladeshi Arrested:चिपळूण येथे ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक

बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ?