संपादकीय : आसामसाठी पुढचा टप्पा !

भारत शासन, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम’ (उल्फा) ही संघटना आणि आसाम राज्य यांच्यात नुकताच एक त्रिपक्षीय करार झाला.

श्रीराम आयेंगे…..!

अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि हिंदूंची साडेपाच शतकांची प्रतिक्षा समाप्त होणार आहे. त्याचा उत्साह सर्वत्र, म्हणजे देशाच्या …

कर्नाटकातील काँग्रेसचे रावणरूपी सरकार !

कर्नाटकातील काँग्रेस सरकार श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रकरणातील राज्यातील ३०० आंदोलकांवर कारवाई करणार आहे. यासाठी कर्नाटक पोलिसांनी एक पथक स्थापन केले आहे.

पर्यावरणीय स्थैर्य राखण्यासाठी भौतिक विकासावर अंकुश हवा !

‘औद्योगिकीकरण चालू राहील’, असे धरले, तर विनाश अटळ आहे. सौर, पवन किंवा हायड्रोजन यांचा ऊर्जेसाठी वापर केला, तरी तो टळणार नाही.

‘अँटीबायोटिक्स’ना (प्रतिजैविकांना) पर्याय आहे !

‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविक) हा सध्या जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये दोन प्रमुख कारणे आहेत.

५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल धक्का होता, तरी….

विश्लेषण करतांना काही मूर्ख आकडेतज्ञांनी सांगितले की, पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाली असून खरे तर तेच जिंकले आहेत.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाला केलेला उपदेश त्याच्या कोपाला कारण होणे

मूर्खाला केलेला उपदेश हा त्याच्या कोपाला कारण होतो, शांततेला नाही. सापाला दूध पाजले, तर त्याचे विष होते. मूर्खाला उपदेश करूनसुद्धा उपयोग नसतो.

पोप फ्रान्सिस यांचा माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू याच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोप क्षमा मागणार का ?

पैशांचा लोभी बिसीयू किंवा हिंसाचारी स्टॅन स्वामी या प्रवृत्तीच्या माणसांना (?) धर्मगुरु पदावर बसवणारी ख्रिस्ती संस्कृती ही खरोखर ‘संस्कृती’ आहे का ? कि ही त्या शब्दाची विटंबना आहे ?