यवतमाळ येथे ४ धर्मांधांकडून बसचालकाला मारहाण !

छोट्या छोट्या प्रसंगावरून कायदा हातात घेणार्‍या धर्मांधांना गुन्ह्यासाठी शिक्षा होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडतात !

मुसलमान महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबियांकडून हिंदूला अमानुष मारहाण !

मुसलमानांच्या विरोधात हिंदू नेहमी पोलिसांत तक्रार करणे, आंदोलने करणे, यांसारखे वैध मार्ग अवलंबतात, तर मुसलमान मात्र हिंदूंच्या विरोधात थेट कायदा हातात घेतात.

पुणे शहरातील टँकरचालकाने पैशांची मागणी केल्यास तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध !

तक्रारींवर काय उपाययोजना केली ? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे !

कत्तल करण्याच्या हेतूने आणलेल्या ४१ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी गोवंशियांना कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना उघडकीस येतात. यातून अशा प्रकारे कृती करणार्‍यांना अद्याप कायद्याचा धाक नसल्याचेच समोर येते.

बेळ्तंगडी (कर्नाटक) येथे गांजा विकणार्‍या २ मुसलमान युवकांना अटक  !

अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! उमर फारुक बिन महंमद फारुख आणि अब्दुल अक्रम बिन उमर बेळ्तंगडी हे अवैधरित्या गांजा विकत होते.

काँग्रेसच्या घोषणापत्रात अप्रत्यक्षपणे हिंदु राष्ट्राची हुकुमशाहीशी तुलना !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने घोषित केलेल्या घोषणापत्रामध्ये ‘तानाशाही किंवा बहुसंख्याकवाद यांना देशात कोणतेही स्थान नाही’

कामावरून घरी परतणार्‍या युवकाची चोरांकडून हत्या !

आक्रमणकर्त्यांनी त्याच्याजवळची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याने विरोध करताच शस्त्राने प्राणघातक आक्रमण करून त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुष्काळाचे कारण सांगून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा ख्रिस्त्यांना अटक !

गेल्या वर्षी ख्रिस्तीबहुल युरोपमध्ये उष्णतेने १०० वर्षांतील उच्चांक गाठला होता. त्या वेळी येशू ख्रिस्तांनी युरोपीय लोकांना साहाय्य का केले नाही ?

Nature’s Havoc Hotspots : देशातील ८ राज्यांत उष्णतेची लाट !

देशातील ९ प्रमुख शहरांमध्ये गेल्या १० वर्षांत झाडी आणि जलस्रोत अल्प झाले. जयपूर, कर्णावती, नागपूर, पुणे आणि चेन्नई या शहरांचा ८० टक्के भाग ‘उष्णता केंद्रे’ बनली आहेत.

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मजार बांधण्याचे धर्मांधांचे साहस होतेच कसे ? ही बेकायदेशीर मजार बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?