संपादकीय : अहंकारामुळे सुनक यांचा पराभव !
आपण मनमानी पद्धतीने कसेही वागू, अशा शासनकर्त्यांच्या विचारसरणीला जनतेने थारा दिला नाही, हे सुनक यांच्या पराभवातून लक्षात येते.
आपण मनमानी पद्धतीने कसेही वागू, अशा शासनकर्त्यांच्या विचारसरणीला जनतेने थारा दिला नाही, हे सुनक यांच्या पराभवातून लक्षात येते.
सप्तर्षी हे सृष्टीतील प्रत्येक जिवाच्या एकेका क्षणाचे साक्षीदार आहेत. ‘परमेश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचे पालन मनुष्य करतो कि नाही ?’ हे पहाणारे सप्तर्षी आहेत
‘ऋषींनी सगुण-निर्गुण, पंचमहाभूते, कालमाहात्म्य, कर्मफलन्याय, पुनर्जन्म इत्यादींविषयी सांगितले नसते, तर अध्यात्म कधी शब्दांत मांडता आले असते का ?’
कलियुगात सर्वसामान्य माणसाला ऋषींचा सहवास लाभणे अशक्य आहे. असे असतांना सनातनच्या साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेमुळे नाडीवाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींचा सत्संग लाभला आहे.
‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !
विश्वामित्रांना कळून चुकले की, केवळ क्षात्रतेज असून उपयोग नाही, तर त्याला साधनेची, तपश्चर्येची जोड देणे आवश्यक आहे. मग हिमालयात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप केले.
वसिष्ठ अर्थात् सर्वांत प्रकाशवान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि महिमावंत. महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या १० मानसपुत्रांपैकी एक आहेत.
महर्षि कश्यप यांनी पृथ्वीची, भारताची पुनर्रचना केली. पुनर्रचनेचे हे कार्य अत्यंत कठीण आहे ! लोकांमध्ये तेजस्वी विचार, तेजस्वी वृत्ती निर्माण केली.