वाराणसी (उत्तरप्रदेश) न्‍यायालयाच्‍या आवारात सनातन संस्‍थेच्‍या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) न्‍यायालयाच्‍या आवारात सनातन संस्‍थेच्‍या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन

वाराणसी येथील न्‍यायालयाच्‍या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्‍यात आला होता. यानिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने धर्मशिक्षण देणार्‍या फ्‍लेक्‍स फलकांचे प्रदर्शन लावण्‍यात आले.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ४ ठिकाणी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनांचे आयोजन

सनातन संस्‍थेच्‍या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ४ ठिकाणी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनांचे आयोजन

प्रत्‍येक मनुष्‍याला आंतरिक सुख आणि शांती हवी असते. ही सुख-शांती मिळवण्‍यासाठी तो सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कार्यरत असतो. कधीही न संपणार्‍या सुखाला ‘आनंद’, असे म्‍हणतात.

(म्हणे) ‘सनातन धर्म अस्पृश्यता मानत असल्याने आम्ही याचा स्वीकार कसा करायचा ?’ – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

(म्हणे) ‘सनातन धर्म अस्पृश्यता मानत असल्याने आम्ही याचा स्वीकार कसा करायचा ?’ – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

मानवाच्याच नव्हे, तर विश्‍वासाच्या कल्याणाची संकल्पना मांडणारा ‘हिंदु’ हा एकमात्र धर्म आहे, हे प्रकाश आंबेडकर यांना कोण सांगणार ?

‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

उदयनिधी यांच्यावर कारवाई करा ! – ‘हिंदु एझुची पेरावई’ (हिंदु जागृत महासंघ) या संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

उदयनिधी यांच्यावर कारवाई करा ! – ‘हिंदु एझुची पेरावई’ (हिंदु जागृत महासंघ) या संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी येथील ‘हिंदु एझुची पेरावई’ संघटनेने कारवाई करण्याची मागणी केली

(म्हणे) ‘जी-२० परिषदेच्या वेळी काश्मिरी लोकांनी देहलीवर आक्रमण करावे !’-खलिस्तानी आतंकवादी पन्नू

(म्हणे) ‘जी-२० परिषदेच्या वेळी काश्मिरी लोकांनी देहलीवर आक्रमण करावे !’-खलिस्तानी आतंकवादी पन्नू

खलिस्तान्यांना धडा न शिकवल्यामुळे ते अधिकाधिक उद्दाम होऊन अशा प्रकारे चिथावण्या देत आहेत. त्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी कृती सरकारने करणे अपेक्षित !

पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?

चीनने बलुचिस्तानपासून दूर रहावे !

चीनने बलुचिस्तानपासून दूर रहावे !

बलोच जगाच्या इतिहासामध्ये एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. विदेशी शक्ती पाकिस्तान सरकारशी हातमिळवणी करून बलुचिस्तानची लूट करत आहेत. हे थांबले पाहिजे.

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्‍या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले.

जालन्याच्या घटनेची अपर पोलीस महासंचालकडून चौकशी  ! – मुख्यमंत्री

जालन्याच्या घटनेची अपर पोलीस महासंचालकडून चौकशी  ! – मुख्यमंत्री

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.