स्‍वतःच्‍या धर्माविषयी हास्‍यास्‍पद प्रश्‍न विचारणारे काँग्रेसचे हिंदु मंत्री !

‘जगात अनेक धर्म जन्‍माला आले आहेत; परंतु हिंदु धर्म केव्‍हा आणि कसा जन्‍माला आला ?, याविषयी मात्र अजूनही प्रश्‍नचिन्‍हच आहे’, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील मंत्री जी. परमेश्‍वर यांनी केले.

भगवान श्रीकृष्‍णाच्‍या अष्‍टनायिका

‘भगवान श्रीकृष्‍णाच्‍या अष्‍टनायिका आणि त्‍यांची मुले, म्‍हणजे एक नांदते गोकुळ होते. भगवान श्रीकृष्‍ण आणि त्‍यांच्‍या अष्‍टनायिकांना एकूण ८० पुत्र अन् ६ कन्‍या होत्‍या.

आत्‍मा हरवलेला दहीहंडी उत्‍सव ?

महाराष्‍ट्रातील दहीहंडी उत्‍सवाचे मूळ कोकणातील आहे, हे खरे आहे; पण त्‍याचे निश्‍चित मूळ, म्‍हणजे रत्नागिरी जिल्‍ह्यातील उत्तरेकडील बाणकोट भाग, दापोली भाग, मंडणगड, खेड तालुक्‍यातील….

विरोधाला न जुमानता वर्ष २०२५ मध्‍ये हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार, ही काळ्‍या दगडावरची रेघ !

‘सध्‍या नागरिकांकडून ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करा’, ही मागणी जोर धरत आहे; पण त्‍याला पुरोगामी, धर्मांध आणि राज्‍यघटनेचा जयजयकार करणारे यांचा विरोध होत आहे.

पाद्री बॉलमॅक्‍स पेरेरा यांचे बोल गोमंतकियांचा अनादर करणारे !

पाद्री बॉलमॅक्‍स यांनी केलेल्‍या समस्‍त गोमंतकियांच्‍या अपमानाचा खरेतर निषेध व्‍हायला हवा होता. अस्‍मितेच्‍या ठिणग्‍या नको तिथेच पेटू लागल्‍या की, अशी फसगत होते. सांस्‍कृतिक विस्‍तारवादाला पायबंद घालण्‍याची आणि त्‍यामागील संहितेतील विचारधारेला रोखण्‍याची आवश्‍यकता आहे.

वयस्‍कर व्‍यक्‍तींनी आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी ?

आयुर्वेदामध्‍ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आपल्‍या आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी, याविषयी प्रथमतः मार्गदर्शन केलेले आहे. ते नियम जर आपण पाळत असू, तर स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित रहाणार आहे.

गोमंतकियांची श्री गणेशचतुर्थीची आगळीवेगळी परंपरा !

कुळंबी, धनगर आणि गोसावी या ३ जमाती सोडल्यास गोव्यातील प्रत्येक घरात श्री गणेशचतुर्थी उत्सव साजरा केला जातो. याला ‘चवथ’ असे म्हणतात.

स्थैर्य आणि मनःशांती प्रदान करणारे श्री गणपति अथर्वशीर्ष !

१. ‘अथर्वशीर्ष’ ही उपाधी लावण्यामागील कारण ! ‘अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाच्या ‘शीर्ष’ ग्रंथातील आहे. नृसिंहतापिनी उपनिषदाच्या भाष्यग्रंथात अथर्वशीर्ष आणि तापिनी ग्रंथ संपदा उपनिषद साहित्याचा उपविभाग मानले आहे. ‘अथर्व’ शब्दाच्या अर्थाचा विचार करता ‘थर्व’ म्हणजे जाणे किंवा चालणे असा होतो. याचा ‘अ’ लावल्याने निषेध झाला आणि अथर्व म्हणजे शांती, स्थिरता, स्थैर्य अन् अचंचलता असा होतो. ‘शीर्ष’चा शब्दश: … Read more

गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशाची उपासना कशी करावी ?

‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्व व्यक्तींनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.

निपाणी पाणी योजनेसाठी २० कोटी ५० लाख रुपये निधीचा प्रस्‍ताव ! – सौ. शशिकला जोल्ले, आमदार, भाजप

शहराची व्‍याप्‍ती दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्‍येच्‍या मानाने पूर्वीच्‍या पाणी योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.