नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला झालेला विरोध निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी घातक !
मागील काही वर्षांपासून देशांतर्गत सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरून जणू काही रणसंग्राम चालू आहे, अशी स्थिती आहे.
मागील काही वर्षांपासून देशांतर्गत सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरून जणू काही रणसंग्राम चालू आहे, अशी स्थिती आहे.
हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे’, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) येथे केले.’
गुरुदेवांनी मला विचारले, ‘‘तुमच्यात कधी भांडणे होत नाहीत का ?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘शाब्दिक होतात; पण मी आश्रमातून घरी येण्याबद्दल, खाण्याबद्दल, कपड्यांबद्दल, अशी कधीच भांडणे होत नाहीत.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुमचे बोलणे समाजातील लोकांसारखे नाही. दोघांचे बोलणे आणि वागणे आध्यात्मिक स्तरावर आहे.’’
मला काही दिवस ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीची स्वच्छता करणे आणि त्यांचे कपडे शिवणे’ या सेवा मिळाल्या होत्या. तेव्हा मला त्यांची प्रीती अनुभवता आली.
सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांच्या समवेत बागलकोट आणि धारवाड जिल्ह्याच्या दौर्यासाठी असणार्या सौ. स्मिता कानडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५५ वर्षे) यांना पू. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात; म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे.
बाणेदार परराष्ट्र धोरणाद्वारे युरोप आणि अमेरिका यांना नमवणारा भारत शेजारील पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार ?
कोरेगाव ते गोवा या प्रवासाच्या दरम्यान मला ‘परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यानेच येथे खेचून आणले आहे’, अशी आतून सतत जाणीव होत होती. ‘त्यांच्यामुळेच हे भावक्षण अनुभवता आले’, यासाठी मला कृतज्ञता वाटली.
‘२७.१.२०२१ च्या रात्री झोपल्यावर गुडघ्यापासून खालपर्यंत माझे पाय पुष्कळ दुखत होते. ‘परम पूज्य गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) त्यांच्या हाताने माझ्या पायांवरील आवरण काढत आहेत’, असा मी भाव ठेवला.
‘कर्तेपणा न ठेवता प्रत्येक कृती संतांच्या चरणी अर्पण केल्याने त्यांचा संकल्प कार्यरत होऊन त्यांची कृपाही होते. यातून शरणागतीही वाढते आणि शरणागतीतून भगवंताचे तत्त्व कार्यरत होऊन भगवंतच कार्य करतो.’