गोवा : आतंकवादविरोधी पथकाकडून आणखी ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक

गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या २ मासांपासून आरंभली आहे.

नवरात्रोत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवण्याची चळवळ अधिक गतीमान करणे आवश्यक ! – विभाष उपाध्याय, उपाध्यक्ष, मध्यप्रदेश जनअभियान परिषद

आता हिंदूंचा पवित्र नवरात्र महोत्सव येत आहे. त्याला आज धर्मविरोधी मनोरंजनाच्या नावावर षड्यंत्राचे शस्त्र बनवले जात आहे. ते होऊ देऊ नका. नवरात्रीनंतर भ्रूणहत्या वाढतात !

दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व सरकारचे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचे प्रशासनाकडून पालन करण्यात येईल. दसरा मेळाव्याच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्व काळजी राज्य सरकार घेईल.

संभाजीनगर येथे अयोध्या येथील ३० कलाकारांसह प्रथमच रामलीला कार्यक्रमाचे आयोजन !

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत शहरातील शेंद्राजवळील इस्कॉनचे राधा-निकुंजबिहारी नवनिर्माणधीन मंदिरात प्रथमच ३ सहस्र रामभक्तांच्या उपस्थितीत ४० बाय ३५ फुटांच्या भव्य रंगमंचावर रामलीलेचे सादरीकरण होणार आहे.

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या सांगण्यावरून धाडसत्र चालू !’ – महंमद शेख, पुणे जिल्हाध्यक्ष, पी.एफ्.आय.

‘चोराच्या उलट्या बोंबा’अशी भूमिका असलेली जिहादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ‘शारदीय महोत्सव २०२२’ची जय्यत सिद्धता !

मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून शिखरांच्या रंगरंगोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे. परिसरातील दुरुस्तीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अपंगांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी विशेष आसंद्यांची सोय करण्यात आली आहे.

संभाजीनगर येथे ४४ जणांना दंगलीत सहभाग असल्याची नोटीस !

११ मे २०१८ या दिवशी जुन्या संभाजीनगर येथे मशिदीच्या नळावरून दंगल पेटली होती. त्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून जवळपास १ सहस्र ५८८ दिवसानंतर ४४ जणांना पोलिसांनी २१ सप्टेंबर या दिवशी नोटिसा बजावल्या आहेत.

नांदेड येथे पी.एफ्.आय.च्या समर्थकांकडून आतंकवादविरोधी पथकाला परत जाण्याच्या घोषणा !

देशात राहून देशविघातक कार्य करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे !

(म्हणे) ‘भाजपचा मुसलमानविरोधी अजेंडा पुढे करण्याकरताच या धाडी टाकण्यात आल्या !’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

पी.एफ्.आय. वरील कारवाईचे प्रकरण

मुसलमानांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘टाटा इन्स्टिट्यूट’ची नियुक्ती !

हिंदूबहुल महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांच्या प्रगतीचा सखोल विचार केला जाणे आणि हिंदूंच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केले जाणे हा दुटप्पीपणा नव्हे का ?