नागपंचमी सण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच साजरा करा ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली
ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल, तेथे जिल्हा प्रशासनाचे तातडीने साहाय्य घ्यावे, असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल, तेथे जिल्हा प्रशासनाचे तातडीने साहाय्य घ्यावे, असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
मनमानी कारभार करणार्या तलाठी कार्यालयातील कर्मचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांसह अन्य उपस्थित होते.
येथील रिक्शाचालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून हे खड्डे बुजवल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तूर्तास मिटला असला, तरी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
आसाममधील मदरशांत जिहादी यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यशासनाने असे तब्बल ७०० मदरसे बंद केले. अन्वेषण यंत्रणांनी २४ हून अधिक जिहादी गटांना अटकही केली आहे.
ऐसी कार्रवाई पूरे देश में हो !
सोलापूर जिल्ह्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्याने राज्यात सर्व शासकीय कार्यालयांनीही उपक्रम राबवावा आणि जनतेची सेवा खर्या अर्थाने केल्याचा आनंद घ्यावा, असेच जनतेला वाटते.
आज १ ऑगस्ट २०२२ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
सुंठीचे असंख्य औषधी उपयोग असल्याने तिला आयुर्वेदात ‘महौषध (मोठे औषध)’, असे म्हटले आहे.
‘विशेष प्रकारची ध्वनीफीत किंवा ध्वनीचित्रफीत यांना कायद्याच्या दृष्टीने किती महत्त्व असते ? त्यांचा पुरावा न्यायालयात टिकाव धरू शकतो किंवा नाही ?’, यावर आजच्या लेखाद्वारे दृष्टीक्षेप टाकत आहोत.