अशी कारवाई संपूर्ण देशात करा !

फलक प्रसिद्धीकरता

आसाममधील मदरशांत जिहादी यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यशासनाने असे तब्बल ७०० मदरसे बंद केले. अन्वेषण यंत्रणांनी २४ हून अधिक जिहादी गटांना अटकही केली आहे.