गोग्रास देण्याचे लाभ !
ज्या व्यक्तीजवळ श्राद्ध करण्यासाठी काहीच नसेल, त्या व्यक्तीने पितरांचे ध्यान करून गोमातेला श्रद्धापूर्वक गवत खाऊ घातले, तरी त्या व्यक्तीला श्राद्ध केल्याचे फळ मिळते.
ज्या व्यक्तीजवळ श्राद्ध करण्यासाठी काहीच नसेल, त्या व्यक्तीने पितरांचे ध्यान करून गोमातेला श्रद्धापूर्वक गवत खाऊ घातले, तरी त्या व्यक्तीला श्राद्ध केल्याचे फळ मिळते.
आला गं श्रावण, सणांचा तो राजा ।
चला ग सयांनो, सण-व्रते करू चला ।। १ ।।
मला अपालातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात ‘आज्ञापालन करणे अन् गांभीर्य’, हे दोन गुण प्रकर्षाने जाणवले. या गुणांच्या आधारे ‘अपाला एक उत्तम शिष्य बनू शकेल’, असे मला वाटले.
एक संत होते. त्यांचा अध्यात्मात मोठा अधिकार होता. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. त्यांच्याकडे प्रतिदिन अनेक भक्त येत असत; मात्र त्यांचा मुलगा साधना करत नसे.
श्रावण शुक्ल चतुर्थी (१.८.२०२२) या दिवशी कुमठे, तासगाव येथील श्री. राजेंद्र महादेव माळी यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. दीपाली माळी हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
डिसेंबर २०२१ मध्ये मला परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे एक मास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात, म्हणजे भूवैकुंठात रहायला मिळाले. त्या वेळी ‘मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करता येऊदे’, अशी माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.
‘आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. सध्याच्या स्थितीत सनातन धर्मप्रसाराचे कार्य अपरिहार्य आहे. ते कार्य वृद्धींगत करण्याचे महान कार्य आश्रमात चालू आहे. मला येथे येऊन धन्य वाटले.’…..
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ध्यानावस्थेत दिसून त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या निर्गुण रूपाचे दर्शन होणे
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटेआजोबा (वय ९० वर्षे) यांचा संतसन्मान सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.