बरेली (उत्तरप्रदेश) येथे ४ धर्मांध मुसलमानांकडून एका १२ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार
अशा धर्मांध बलात्कार्यांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
अशा धर्मांध बलात्कार्यांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
असा प्रश्न भारतातील एकही राजकारणी विचारत नाही. असे राजकारणी भारतात हिंदूंवर आक्रमणे झाल्यावरही निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !
नवी देहली येथील रोहिणी भागातील हैदरपूर प्लांटजवळ सिक्किम पोलिसांच्या एका शिपायाने त्याच्याच सहकार्यांवर गोळीबार केला. यात २ पोलीस ठार झाले, तर एक जण घायाळ झाला.
धर्मांध कितीही मोठ्या पदावर गेले, तरी त्यांच्यातील धर्मांधता जात नाही, तर ती अधिक बळकट होते आणि अशांकडून अधिकाराचा अशा प्रकारचे वापर करून हिंदूंचा छळ केला जातो, हे लक्षात घ्या !
काश्मीरमधील प्रशासनामध्ये जिहादी आतंकवाद्यांचा भरणा असेल, तर तेथील आतंकवाद नष्ट कसा होणार ? काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी तेथील प्रशासन ‘आतंकवादप्रेमी’ मुक्त करा !
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर, इचलकरंजी, गडहिंग्लज, आजरा, मलकापूर या ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असूनही या उत्सवांना जिज्ञासूंनी चांगला प्रतिसाद दिला.
काँग्रेसच्या आमदार डिलायला लोबो यांनी ‘टॅक्सी मीटर’ संबंधी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नावर विधानसभेत ही चर्चा झाली. यामुळे राज्यात ‘ॲप’वर आधारित ‘टॅक्सीसेवा’ चालू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यात ‘धिर्याे’ला कायदेशीर मान्यता देण्यासाठी एक घटक सरकारवर कायम दबाव आणत असला, तरी सरकारने दबावाला न झुकता ‘धिर्याे’ला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दर्शवला आहे.
मेकॉलेप्रणित कारकून बनवणारी आणि ताणग्रस्त शिक्षणपद्धत पालटून भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धत अवलंबणे श्रेयस्कर !
राज्यात वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमातील ७ आणि कोकणी माध्यमातील १ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नावर उत्तरादाखल दिली.