मुसलमानबहुल गावात नोमान नावाच्या आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या धर्मबांधवांचे आक्रमण

येथील मुसलमानबहुल जंघावली गावामध्ये १८ मे या दिवशी हरियाणा पोलीस हे फसवणुकीच्या प्रकरणी नोमान या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण केले. यात ५ पोलीस घायाळ झाले. यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, ही प्रार्थना ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांच्या संदर्भात त्यांनी जे काही वर्तवले, ते अक्षरश: सत्यात उतरले. मला कार्य करण्यासाठी आणखी बळ मिळावे, असा त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करतो !’

नवाब मलिक यांचे दाऊद टोळीशी थेट संबंध असल्याचे पुरावे ! – विशेष न्यायालय

अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे मुंबईतील गोवावाला कंपाऊंड हडप करण्यासाठी दाऊद टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण मुंबई विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी नोंदवले आहे.

सूक्ष्मस्तरावर कार्य करणारे एकमेवाद्वितीय !

‘जेव्हा जेव्हा अधर्म बळावतो, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो’, असे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण चरित्र पाहिल्यास त्यात विविध गोष्टी अंतर्भूत आहेत.

ईश्वरी नियोजनाप्रमाणे विश्व महायुद्ध होणार असल्याने त्याचा विचार करू नका !

‘या युद्धात कोण जिवंत रहाणार आणि कोण मृत्यूमुखी पडणार ?’, हे कुणी सांगू शकणार नाही.’

महर्षींनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्याविषयी केलेली भविष्यवाणी !

महर्षींनी हिंदु राष्ट्राची तुलना नवजात बाळाशी केली आहे. महर्षींनी हिंदु राष्ट्राविषयी सुंदर उपमा दिली आहे आणि ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, याविषयी साधकांना आश्वस्त केले आहे.

हिंदूजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली विविध जिल्ह्यांतील ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले.

सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग

प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९२ मध्ये घेतलेल्या अभ्यासवर्गांत जिज्ञासूंनी विचारलेले विविध प्रश्न आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली त्यांची उत्तरे अंतर्भूत आहेत.

श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट करणारी सनातनची सात्त्विक रांगोळी

ही रांगोळी श्रीविष्णुशी संबंधित सणांच्या वेळी काढावी. येथे दिलेले रंग स्पंदनांचा अभ्यास करून दिले असल्यामुळे याप्रमाणे रंग भरल्यास रांगोळी अधिक प्रमाणात श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावर दैवी चिन्हे उमटण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सनातनच्या गुरुपरंपरेच्या भ्रूमध्यावर दिसलेल्या या शुभचिन्हांचे आध्यात्मिक विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत.