तिसऱ्या लाटेच्या वेळी प्राणवायू नसल्याचे कारण सांगता येणार नाही !

२९ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह कोरोना नियंत्रण कृतीगटातील तज्ञही सहभागी झाले होते.

महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल ! – डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीमध्ये, म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये (भाद्रपद मासात) कोरोनाची तिसरी लाट येईल, असे मत महाराष्ट्र राज्याच्या ‘कोरोना टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

आपत्काळाचे गांभीर्य जाणून प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी नागरिकांना पाठीशी न घालता शिक्षा पद्धत अवलंबणेच आवश्यक आहे !

रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा होत असल्याची तक्रार करणार्या सैनिकाला मारहाण !

एका सैनिकावर हात उगारण्याचे धाडस होतेच कसे ? अशा कर्मचार्यांना अटक करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तसेच निष्क्रीय पोलिसांचीही हकालपट्टी केली पाहिजे !

श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी !

भारत श्रीलंकेकडून आदर्श कधी घेणार ?

बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण ‘बेपत्ता’ ! – कर्नाटक सरकार

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण बेंगळुरूमध्ये आहेत.

पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची सिद्धता चालू आहे ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पी.एफ्.आय. ‘या संघटनेचे अनेक पदाधिकारी बंदी घालण्यात आलेली संघटना सिमीशी संबंध ठेवून आहेत.

कोरोनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र धर्म’ जागवण्याची आवश्यकता !

कोरोनाच्या सद्यःस्थितीवर केवळ बौद्धिक पातळीवर उपाययोजना काढल्या जात असून कुणीही धर्म-अध्यात्म यांच्या स्तरावर काय करायला हवे, याचा विचार करत नाही.

राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र नंतर त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता.

वाघ वाघासारखे बोलले !

सध्या समाज स्वार्थी आणि आत्मकेंद्रित होत असतांना दाभाडकर यांनी सर्वांसमोर ठेवलेल्या आदर्शाला तोड नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीटद्वारे ‘आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोलकरांचे नाहीत’, असे सांगत स्वतःची भूमिका मांडली.