१८५७ च्या स्वातंत्र्यसमरामधील हिंदी सैनिकांवर ब्रिटिशांनी केलेला अनन्वित छळ आणि दिलेला लढा

श्री. ज.द. जोगळेकर म्हणतात, ‘‘१८५७ च्या प्रस्फोटाच्या अखेरीस इंग्रजांना यश मिळाले. याचे कारण तांत्रिक गोष्टींत आहे. शस्त्रबळात नि युद्ध नेतृत्वात इंग्रज भारतियांपेक्षा श्रेष्ठ ठरले, हे होय.

पत्नीचा साधनेला तीव्र विरोध असूनही नेटाने साधना चालू ठेवणार्‍या साधकाने गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेले मनोगत !

बर्‍याच साधकांना घरून, म्हणजे पतीला पत्नीकडून आणि पत्नीला पतीकडून, तसेच लहान मुलांना आई-वडिलांकडून साधनेला विरोध होतो. कल्याण येथील श्री. विजय बोलके यांना पत्नीचा पुष्कळ विरोध असूनही ते अनेक वर्षे साधना करत आहेत.

नामजपाच्या संदर्भात एका किन्नर व्यक्तीला आलेल्या अनुभूती

‘नागपूरला माझे सौंदर्यवर्धनालय (‘ब्युटी पार्लर’) आहे. तेथे एक किन्नर व्यक्ती नियमित येते. तिच्याशी मी प्रेमाने बोलायचे आणि तिला थोडी थोडी साधनाही सांगायचे.

‘सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.प. श्रीधरस्वामी यांनी दिलेल्या दृष्टांतानुसार ‘श्रीराम नामजप अनुष्ठान’ करतांना आलेल्या अनुभूती

आगामी भीषण आपत्काळात ‘सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.प. श्रीधरस्वामी यांनी प.पू. दासमहाराज यांना दृष्टांत देऊन तेरा लक्ष ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा त्रयोक्षरी नामजप करण्याचा आदेश दिला.

अहं न बाळगता हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करतांना ‘मी करतो’, असा अहं बाळगण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते कार्य होणारच आहे; पण या कार्यात जे निःस्वार्थीपणे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

८ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमजीवनातून साधकांना दिलेली शिकवण’ या लेखातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

१२.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १२.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीविष्णुयाग केला. या यागाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण आणि मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

​‘संत तुकाराम महाराज यांनी ‘नाम किती घ्यावे ?’, याविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिंक येणे, जांभई येणेआणि खोकला येणे, ज्यामुळे भगवंताचे नाम घेण्यात व्यत्यय येईल, इतकाही आमचा वेळ वाया न जावा.’’

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील चि. अभीर जयेश दांगट (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अभीर जयेश दांगट आणि कु. स्वरा सुधीर महाडिक हे आहेत !

चुकांविषयी गांभीर्य आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असणारी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कल्याण (जिल्हा ठाणे) येथील कु. स्वरा सुधीर महाडिक (वय ७ वर्षे) !

‘जुलै २०१९ मध्ये मी रामनाथी आश्रमात जातांना माझ्या कन्या चि. स्वरा आणि चि. श्रीमई (वय ३ वर्षे) यांच्यासाठी थोडा खाऊ स्वतः समवेत घेतला.