शेतकर्‍यांच्या लाभाच्या विधेयकाला राजकारणासाठी विरोध केला जात आहे ! – भाजप नेत्यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे भाजपच्या वतीने या विधेयकाच्या समर्थनार्थ  ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला.

दैनंदिन व्यवहारात जिल्ह्यातील कार्यालयांतून मराठीचा वापर करण्याची सक्ती करा ! – मनसेची मागणी

जिल्ह्यातील काही बँकांचे आणि संस्थांचे अधिकारी अन् कर्मचारी परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. ते हिंदीत संभाषण करत असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दैनंदिन व्यवहारात मराठीत बोलण्याची सक्ती करा……

ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यांवर फेकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या काचा लागल्याने अनेकांना गंभीर इजा

‘दृष्टी मरिन’ यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटलेल्या बाटल्यांवर पाय पडल्याने पायाला दुखापत होण्याच्या मागील काही दिवसांत १० हून अधिक घटना घडल्या आहेत. स्थानिक मासेमार आणि ‘वॉटरस्पोर्ट’चे कर्मचारी यांनाही काच लागल्याने दुखापत झाली आहे.

सर्वच घुसखोर रोहिंग्यांना पकडून देशातून हाकला !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील काही जिल्ह्यात घातलेल्या धाडीतून म्यानमारमध्ये रहाणारा रोहिंग्या मुसलमान अजीजुल याला अटक करून  त्याच्याकडून २ बनावट भारतीय पारपत्र, ३ आधारकार्ड, १ पॅनकार्ड आदी कागदपत्रे सापडली.

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

‘आज आपण ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांनुसार शनि ग्रहाचा विचार करणार आहोत. चिंतन, खडतर अनुष्ठान, जप-तप, वैराग्य, संन्यास या गोष्टी शनि ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात.

कोविड लसीकरण : सविस्तर भूमिका !

‘फायझर फार्मा’चे डॉ. मायकल यीडन म्हणतात, ‘‘जागतिक संसर्ग रोखण्यास ‘व्हॅक्सिन’ची कोणतीही आवश्यकता नाही. व्हॅक्सिनसंदर्भात इतका मूर्खपणा मी आजवर कधीही पाहिलेला नाही. धोका नसलेल्या लोकांना ‘व्हॅक्सिन’ द्यायची नसतात. ज्या ‘व्हॅक्सिन’ची संपूर्ण चाचणी झालेली नाही, अशी ‘व्हॅक्सिन’ निरोगी लोकांना देणे चूकच !’’

चि. सुनील नाईक अन् ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांची गुणवैशिष्ट्ये !

आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष दशमी या दिवशी श्री. सुनील नाईक आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सुषमा पेडणेकर यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.