‘सत् आणि सत्संग हेच चैतन्य, आनंद आणि समाधान यांचा मुख्य स्रोत असल्यामुळे त्याविना राहू शकत नाही’, हे लक्षात आणून दिल्याविषयी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

पृथ्वीतलावर मी कोणत्याही देशात गेले, तरी ‘मी माझ्या खर्‍या कुटुंबियांविना (साधकांविना) राहू शकत नाही’, असे मला वाटते. सत् चा प्रसार करणे आणि साधकांना शोधून त्यांच्याशी जवळीक साधणे, हीच खरी समष्टी साधना आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

वर्ष २०१५ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या अपूर्व भावसोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साधकाला आलेल्या अनुभूती

प.पू. चिदंबर स्वामींच्या आश्रमात प्रदक्षिणा घालतांना मठाच्या आवारातील लाद्या तापल्या होत्या, तरी मी शांतपणे ११ प्रदक्षिणा घालू शकलो.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती

‘ध्यानमंदिरात गेल्यावर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांकडे पाहिल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला जाणवले.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाने सूक्ष्मातून केलेले साहाय्य

‘मी आई-बाबांना सोडून सेवा करण्यासाठी आश्रमात आले आहे. सगळ्या सुख-सोयी सोडून आले आहे’, असा अहंयुक्त विचार होता. या संदर्भात एकदा सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी मला लक्षात आणून दिले, ‘हा तुझा भ्रम आहे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा (१५.१२.२०२०) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने . . .

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमा’च्या वेळी कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती

नारायण होमाच्या पूर्णाहूतीच्या वेळी ‘श्री विष्णुसहस्र नामातील मंत्रोच्चार हे वेगवेगळे शब्द नसून ‘ॐ’ आहे आणि तो उच्चार माझ्या कानावर पडून मला चैतन्य अन् विष्णुतत्त्व मिळत आहे’, असे मला जाणवले.

चैतन्य म्हणजे नक्की काय ?

चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥