युवतींनी योग्य संगतीत रहाणे आणि मन मोकळे करणे अत्यावश्यक ! – सौ. श्रुती हजारे

सद्यःस्थितीत युवतींनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणार्‍यांपासून सावध रहावे. आपल्या संगतीचा परिणाम आपले विचार आणि आचार यांवर होत असतो.

गुजरातमधील पर्यटकाला लुटले : गोव्यातील कॅफे अरूबा क्लबला टाळे

पर्यटकांची फसवणूक झाल्याने गोव्याची देशभरात आणि विदेशात अपकीर्ती होऊन पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेची उणीव भरून काढू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आमच्या काही जागा न्यून झाल्या. बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढेही विकासाचा वेग कायम राहील ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लोकशाही विकास आघाडीमधील घटकपक्ष म्हणून शिवसेना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राहील. मागील १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासामध्ये अग्रेसर राहिला.

मिहीर कोटेचा यांचा पराभव बांगलादेशींमुळे ! – किरीट सोमय्या, भाजप

किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, मुलुंडमध्ये कोटेचा यांना १ लाख १६ सहस्र ४२१ मते, तर संजय दीना पाटील यांना ५५ सहस्र ९७९ मते मिळाली.

नागपूर येथे खड्डे बुजवण्याच्या महापालिकेच्या मोहिमेस प्रारंभ !

शहरात पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी अत्याधुनिक इन्स्टा रोड पॅचर यंत्र आणण्यात आले आहे.

सांगलीत विशाल पाटील यांच्या मिरवणुकीत नाचवले वाघाचे खेळणे !

सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली होती; मात्र काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली.

मूळ शिवसेनेच्या एकूण १३ जागांपैकी ७ जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे !

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता कल्याण, मावळ, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले, ठाणे आणि उत्तर पूर्व मुंबई या जागा जिंकल्या आहेत.

Winnability Of Defectors : पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ५६ पैकी २०, तर काँग्रेसचे २९ पैकी ७ विजयी 

लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६ टक्के  उमेदवारांचा पराभव झाला आहे.

Muslim Factor Loksabha Elections : देशात ९० पैकी केवळ २३ मुसलमान उमेदवार विजयी !

तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांचे विजयी झालेले अनेक हिंदु उमेदवार हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठीच अधिक काम करतात, हे लक्षात घ्यायला हवे !