Love Jihad : देशात ‘लव्ह जिहाद’चा आरंभ झारखंडमधून झाला ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लव्ह जिहाद असल्याचे मान्य केल्याने ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणार्‍यांना काय म्हणायचे आहे ? आता पंतप्रधान मोदी यांनीच ही राष्ट्रीय समस्या सोडवून हिंदूंना भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !  

FSSAI On Human Milk : आईच्या दुधाच्या विक्रीला अनुमती नसल्याने राज्यांनी मानवी दुधाचे व्यापारीकरण थांबवावे

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने) दिले निर्देश !

China Mosque Demolition : भारत किंवा अन्य देशांत झाले असते, तर आकाश-पाताळ एक करण्यात आले असते !

चीनमध्ये मशिदींचे घुमट आणि मिनार हटवण्यावरून पाकिस्तानी नागरिकांचा संताप आणि पाक सरकारवर केली टीका  

Sinicization Of Islam In China : चीनमधील अस्तित्वात असलेल्या अरबी शैलीतील शेवटच्या मशिदीवरील घुमट आणि मिनार हटवले !

चीनने गेल्या काही वर्षांत देशातील मुसलमानांचे इस्लामीकरण रोखून त्यांचे चिनीकरण केले आहे. याविरोधात एकही इस्लामी राष्ट्र किंवा त्यांची संघटना तोंड उघडत नाही. या उलट भारतात मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत असतांनाही ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी आवई उठवली जाते !

ईश्वराची कृपा प्राप्त कशी होईल ?

‘तन, मन, धन आणि अहं यांचा त्याग झाला अन् ईश्‍वराप्रती भाव अन् भक्ती वाढली की, ईश्‍वराची कृपा होते.

वर्ष २०२४ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त सप्तर्षींनी दिलेला संदेश !

‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कलियुगातील या काळात धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नसून, ते केवळ योग्य वेळेची वाट पहात आहेत’, हे सर्व साधकांनी लक्षात घ्यावे.

सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. प्राजक्ता हिने सांगितले की, मी वर्षभर नियोजन करून सातत्याने अभ्यास केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे अभ्यास एकाग्रतेने आणि मनापासून करता आला.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

कोसीकला (उत्तरप्रदेश) येथील पंजाबी मार्केटमधील वाहिद कुरेशी नावाच्या दुकानदाराने प्लास्टिकच्या पिशवीवर ‘पंजाबी मार्केट’ऐवजी ‘इस्लामिक मार्केट’ असे छापले. पोलिसांनी वाहिद कुरेशी याला अटक केली.

संपादकीय : भीषण पाणीटंचाई !

पाण्याची भीषण टंचाई टाळण्यासाठी तलावांचे पुनरुज्जीवन करणे, हाच एकमेव उपाय !

प्रत्यक्ष पांडुरंगाने संत चोखोबांकडे जेवणे

प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात चोखोबांच्या घरी जाऊन जेवला, हे पाहून पुजार्‍यांसह सर्वांनीच त्या थोर संत चोखोबांचे पाय धरले. त्यांचे संतत्व सिद्ध झाले.