युवतींनी योग्य संगतीत रहाणे आणि मन मोकळे करणे अत्यावश्यक ! – सौ. श्रुती हजारे
सद्यःस्थितीत युवतींनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणार्यांपासून सावध रहावे. आपल्या संगतीचा परिणाम आपले विचार आणि आचार यांवर होत असतो.
सद्यःस्थितीत युवतींनी ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणार्यांपासून सावध रहावे. आपल्या संगतीचा परिणाम आपले विचार आणि आचार यांवर होत असतो.
पर्यटकांची फसवणूक झाल्याने गोव्याची देशभरात आणि विदेशात अपकीर्ती होऊन पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आमच्या काही जागा न्यून झाल्या. बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते
लोकशाही विकास आघाडीमधील घटकपक्ष म्हणून शिवसेना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राहील. मागील १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासामध्ये अग्रेसर राहिला.
किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, मुलुंडमध्ये कोटेचा यांना १ लाख १६ सहस्र ४२१ मते, तर संजय दीना पाटील यांना ५५ सहस्र ९७९ मते मिळाली.
शहरात पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी अत्याधुनिक इन्स्टा रोड पॅचर यंत्र आणण्यात आले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली होती; मात्र काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता कल्याण, मावळ, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले, ठाणे आणि उत्तर पूर्व मुंबई या जागा जिंकल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत पक्षांतर करून तिकीट मिळालेल्या ६६ टक्के उमेदवारांचा पराभव झाला आहे.
तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षांचे विजयी झालेले अनेक हिंदु उमेदवार हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठीच अधिक काम करतात, हे लक्षात घ्यायला हवे !