भ्रमणभाषवर वेळ घालवण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले !
भ्रमणभाषवर वेळ घालवणार्यांनी आपला वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !
भ्रमणभाषवर वेळ घालवणार्यांनी आपला वेळ राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !
धर्मांतराच्या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्याचार करणार्या सर्व नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे.
३ जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्यांना शेतमालाची ने-आण करण्याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत.
वर्धा जिल्ह्यातील लेखक आणि साहित्यिक यांना न्याय देण्यासाठी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एक विशेष दालन उभारण्यात आले होते. या दालनामध्ये वर्धा जिल्ह्यातील विविध भागांतील ८४ लेखकांची २३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘लव्ह जिहाद’चे कारण खोटे आहे, असे म्हणणार्या ‘सेक्युलर मुव्हमेंट’ने आतापर्यंत देशात घडलेल्या अनेक प्रकरणांचा अभ्यास केल्यास त्यात ‘लव्ह जिहाद’च असल्याचे उघड होईल !
हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे.
२७ फेब्रुवारीला (मराठी भाषादिनाच्या दिवशी) उपक्रमाला प्रारंभ !
अवैध गर्भपात करण्यावर बंदी असतांनाही आधुनिक वैद्यांनी रुग्णांच्या जिवाशी खेळणे संतापजनक आहे. अशा आधुनिक वैद्यांना आणि त्यांना असे करायला सांगणार्या रुग्णांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !