पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण
पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !
पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !
‘भारत सरकारने बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला. जे स्वत:च्या देशातील हिंदूंना संरक्षण देऊ शकत नाहीत, ते बांगलादेशी हिंदूंना सुरक्षा पुरवणार आहेत’, अशी उपरोधिक टीका ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या बांगलादेशातील संघटनेने ट्वीट करून केली आहे.
देशांतर्गत कारवाया करून हिंदूंनाच नामोहरम करणार्या कट्टरपंथीयांचा जर सामना करायचा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच सामाजिक माध्यमांचा सदुपयोग करून प्रत्येकाने देशात जागृती करणे आवश्यक आहे.
यासंबंधी कायदा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.
पर्यटन वाढीसाठी आणि महसूलप्राप्तीसाठी आतापर्यंतच्या सर्व शासनांनी मद्यालयांना मुक्तहस्त दिला आहे; पण त्याचा परिणाम मात्र गोमंतकियांना भोगावा लागत आहे !
२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
हिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे.
इथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी पुरेसा वेळ न देता शिवसेनेवर अन्याय केला आहे. निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी याचिका प्रविष्ट केली.
धर्मांध कधीही अन्य धर्मांचा मान ठेवत नाहीत, हे ठाऊक नसलेल्या राखी सावंत यांना सत्य स्थिती कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !