
मुंबई – निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी पुरेसा वेळ न देता शिवसेनेवर अन्याय केला आहे. निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी याचिका प्रविष्ट केली. याविषयी ११ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, त्यांनी जेवढा वेळ मागितला होता, तेवढा निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यांनी आधी २ आठवडे मागितले, मग ४ आठवडे मागितले; पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर आरोप करून त्यांना कमकुवत करण्याचे काम चालू आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री