
मुंबई – निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी पुरेसा वेळ न देता शिवसेनेवर अन्याय केला आहे. निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी याचिका प्रविष्ट केली. याविषयी ११ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, त्यांनी जेवढा वेळ मागितला होता, तेवढा निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यांनी आधी २ आठवडे मागितले, मग ४ आठवडे मागितले; पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर आरोप करून त्यांना कमकुवत करण्याचे काम चालू आहे.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !