टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्याचेच अशा घटनांवरून लक्षात येते !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्याचेच अशा घटनांवरून लक्षात येते !
काँग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना कधी अशा धमक्या मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘सनक’ या गाण्याद्वारे भगवान शंकराचा अवमान केल्याच्या प्रकरणी रॅप गायक बादशाह याने क्षमा मागितली आहे. त्याने ‘या गाण्यात पालट करून ते पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल’, असे म्हटले आहे.
या स्फोटाच्या वेळी घरातील लोक बाहेर झोपलेले असल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
ते वीरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा उपस्थित होते.
यात उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांतील ठिकाणांचा समावेश आहे.
हिवाळ्यात हे मंदिर बंद ठेवण्यात येते. हिवाळा संपल्यावर ते पुन्हा उघडण्यात येते. येथे गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे.
संबंधित सामाजिक प्रसारमाध्यमे आणि अपप्रचार करणारे यांवर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटले आहे.
‘चाणक्य वाहिनी’चे श्री. रंगराज पांडे यांनी श्री. रमेश शिंदे यांची भेट घेऊन ‘हलाल’विषयी विस्तृत चर्चा केली. त्यांनी श्री. शिंदे यांना संत थिरुवल्लुवर यांची प्रतिमा भेट दिली.
गुन्हेगारांनी गणेशखिंड येथील ‘कॉसमॉस बँके’च्या मुख्यालयातील ‘सर्व्हर हॅक’ करून ११ ते १३ ऑगस्ट २०१८ या कालावधीमध्ये ९४ कोटी रुपये काढून घेतले होते.