मातृभाषेचा सन्‍मान हवाच !

प्रत्‍येकाची भाषा आणि संस्‍कृती यांचा आपण आदर करायला शिकले पाहिजे. विदेशी आस्‍थापने या इंग्रजी भाषेवर आग्रही असतील, तर भारतासमवेत व्‍यवहार करतांना आपण त्‍यांना आपली राष्‍ट्रभाषा ‘हिंदी’ यांवर व्‍यवहार करण्‍यासाठी आग्रही असले पाहिजे.

धर्मांधतेचे भयाण वास्‍तव

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्‍या पूर्वसंध्‍येला २९ मार्च २०२३ या दिवशी रात्री अनुमाने १२ ते पहाटे ३ पर्यंत भीषण दंगल झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. या भागात असलेल्‍या श्रीराम मंदिरावर आक्रमण केले गेले. दंगलीचा एकूण आढावा या लेखात घेतला आहे.

अंघोळ करूनच का अन्‍न शिजवावे ?

सध्‍या अनेक घरांमध्‍ये सर्रासपणे विचारला जाणारा हा प्रश्‍न आहे. त्‍यावर ‘स्‍वयंपाक करून घाम येतो; म्‍हणून आम्‍ही जेवण बनवून मगच अंघोळ करतो, अशी विविध कारणे सांगितली जातात. असे कुठे लिहिले आहे ? अंघोळ करूनच अन्‍न का शिजवावे याचे कारण काय ?

भगवान जगन्‍नाथ मंदिरातील मौल्‍यवान वस्‍तूंचा अपहार !

हिंदू निद्रिस्‍त असल्‍याने त्‍यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्‍या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्‍थिती हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे किती आवश्‍यक आहे, हे दर्शवते.

‘हनी ट्रॅप’चा वाढता धोका !

भारतीय सैन्याला भेडसावणारी ‘हनी ट्रॅप’ची समस्या सोडवण्यासाठी सैनिकांना नैतिकता आणि साधना शिकवा !

अतिरेक टाळा !

भ्रमणभाषवर छोटे ‘रिल्स’ (काही सेकंदांचे व्हिडिओ) किंवा ‘व्लॉग’ (व्हिडिओद्वारे सांगण्यात येणारी माहिती) करण्याचे वेड पुष्कळ वाढलेले आहे. काही जण हे व्हिडिओ घरात बनवतात, तर काही जण आपापल्या कामाच्या ठिकाणी करतात किंवा काही जण मित्र-मैत्रिणींसमवेत ते सिद्ध करतात.

‘डिले कंडोनेशन’ (उशीर झाला म्हणून क्षमापत्र) !

‘एकदा आपण न्यायालयात खटला प्रविष्ट केला अथवा कुणीतरी आपल्यावर केस केली, तर प्रथम काहीही असले, कुणी कितीही शूरवीर असले, तरी त्याच्या हृदयाची धडधड ही वाढतेच.

एका ‘स्टोरी’च्या निमित्ताने वास्तव जाणून घेणे महत्त्वाचे !

हिंदु देवीदेवतांवर वा त्यांच्या धर्मगुरूंवर, पुजार्‍यांवर चित्रपटांमधून केलेली अपमानास्पद टीकाही आठवून पहावी. त्या वेळी कुणी चर्चा केल्याचे ऐकिवात नाही.

‘अँटी म्युलेरियन हार्माेन (ए.एम्.एच्.)’ पातळी, स्त्रीचे वय आणि वंध्यत्व !

भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे; पण त्यामुळे वंध्यत्व वाढते, हे पूर्णतः खरे नाही. आपण ही समस्या नीट समजून घेऊया.

… तरच धार्मिक दंगली थांबतील !

अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.