सागरी कासवीची अचूकता !

प्रगत राष्‍ट्रांनी निर्माण केलेल्‍या ‘मिसाईल’ची (क्षेपणास्‍त्राची) अचूकता १ ते १० मीटर असते; याउलट परमेश्‍वराने निर्माण केलेल्‍या ८४ लक्ष योनीतील एका सागरी कासवीची अचूकता (पिन पॉईंट) आश्‍चर्यचकित करणारी आहे !, कशी ते या लेखात पाहूया . . .

दुपारी जेवून झोपायचे असल्‍यास अधिकाधिक अर्धा घंटा झोप घ्‍यावी !

दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्‍यास शरिराचा रक्‍तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्‍तप्रवाह काही अंशी न्‍यून होतो. त्‍यामुळे अन्‍नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणाचा प्रवेश

मुसलमान तुष्‍टीकरणाचे राजकारण करणारे भारत राष्‍ट्र समितीसारखे पक्ष केवळ सामाजिक ध्रुवीकरण करतात !

महान भारतीय संस्‍कृती !

भारतीय संस्‍कृती आणि परंपरा सर्वश्रेष्‍ठ आहेत. त्‍यांच्‍यात वैश्‍विक नेतृत्‍व करण्‍याची क्षमता आहे; म्‍हणून ‘विश्‍वगुरु’ बनण्‍याचे स्‍वप्‍न पहाणार्‍या प्रत्‍येक भारतियाने आपल्‍या संस्‍कृतीशी नाळ घट्ट ठेवणे, तसेच आपल्‍या परंपरा जपणे, हे अपरिहार्य आहे. असे केल्‍यानेच आपली ऐहिक आणि पारमार्थिक उन्‍नती होऊन राष्‍ट्राची प्रगती होईल.

आयुर्वेदानुसार पाणी कधी आणि किती प्रमाणात प्‍यावे ?

आयुर्वेदानुसार ‘स्‍वतःच्‍या प्रकृतीला मानवेल, असे तहान लागेल तेव्‍हा आणि तहान भागेल तेवढेच आवश्‍यक पाणी ऋतूनुसार प्‍यावे.’

झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पाहू नये !

‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्‍याचे एक मुख्‍य कारण झाले आहे. त्‍यामुळे रात्री झोपण्‍याच्‍या न्‍यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’

मुसलमान शासक ते आताचे भारतीय नेते यांनी हिंदू आणि हिंदूंची मंदिरे यांची केलेली दैन्‍यावस्‍था !

ब्रिटिशांनी आमचे स्‍वत्‍व आणि आमची अस्‍मिता नष्‍ट करण्‍याची कसोशी (प्रयत्न) केली. तरीही काही निखारे धगधगत राहिले. स्‍वातंत्र्यानंतर जे काही थोडे फार निखारे होते, ते आमच्‍या नेत्‍यांनी विझवून टाकले. आम्‍हाला बैल बनवले.’

नवहिंदुत्‍वकारांपासून सावधान !

मुसलमानांनी ‘केवळ उपासनापद्धत पालटली आहे’, असे नसून त्‍यांनी क्रौर्यता आत्‍मसात् केली आहे आणि ती पूर्ण जग अनुभवते आहे. आजही सीरियामध्‍ये महिलांचे बाजार भरत आहेत.

प्रतिदिन स्‍वयंपाकात फोडणी करतांना लागणारे घटक स्‍वतःच्‍या लागवडीत पिकवा !

प्रतिदिन स्‍वयंपाकघरात फोडणीसाठी लागणार्‍या मिरच्‍या, कढीपत्ता यांची रोपे कुंडीत सहज लावता येतात…..

…हा देशातील निधर्मीपणा आहे का ? – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

हिंदू धार्मिक शिक्षण देऊ शकत नाहीत. हा देशातील निधर्मीपणा आहे का ? हा प्रकार राज्‍यघटनेतील समानतेच्‍या तत्त्वाच्‍या विरोधात आणि धार्मिक भेदभाव करणारा आहे.