रामायण मालिकेचा प्रभाव आणि प्रभु श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाच्या साक्षात्कारी घटना !

दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्‍या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते.

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीतील सनातन संस्थेचा आध्यात्मिक सहभाग !

१५.१.२०२४ पासून सनातन संस्थेचे साधक ‘अयोध्येच्या श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम निर्विघ्नपणे व्हावा’, यासाठी प्रार्थना आणि अनुष्ठान करत आहेत.

विशेष संपादकीय : रामराज्याची नांदी . . . !

धर्माचे अधिष्ठान ठेवून शत्रूला धडकी भरवणारे केलेले हिंदूसंघटन आणि धर्माचरणाने वागणारी प्रजा आदर्श हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते. रामभक्तांनी आता उपासनेची गती वाढवून राष्ट्रोत्थानाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी संघटितपणे झोकून दिले, तर रामराज्याची पहाट खरोखरच दूर नसेल !

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा हिंदूंचा आत्मसन्मान !

‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता.

श्रीराममंदिराकडून रामराज्याकडे !

५ ऑगस्ट २०२० या दिवशी एका महान कार्याला प्रारंभ झाला. अयोध्येमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिर पुनर्उभारणीचे महान कार्य चालू झाले.

५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला !

३० ऑक्टोबरला सकाळी कारसेवकांनी बाबरी ढाचावर चढून भगवा फडकावला. सुमारे ५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला.

सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका येथे देत आहोत.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरच श्रीरामाचे मंदिर होण्यासाठी भक्तांनी केलेला त्याग !

श्री रामलला तंबूमध्ये असल्याने २३ वर्षे अविवाहित रहाणारे आणि चपला न घालणारे बिहारचे देबू दास, श्रीराममंदिर बांधेपर्यंत विवाह न करण्याची ३१ वर्षांपासून शपथ घेतलेले भोपाळ येथील भोजपाली बाबा, ३१ वर्षे मौनव्रत पाळणार्‍या धनबाद येथील सरस्वतीदेवी, ५०० वर्षे पगडी परिधान न करणारा सूर्यवंशी समाज !

सर्वार्थाने आदर्श श्रीराम !

रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने दुःख करू नका’ असे सांगितले.

कारसेवकांचे अविस्मरणीय अनुभव !

प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव ! बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?