भारतात वर्ष १८४८ पूर्वीही स्त्रियांना शिक्षण मिळत होतेच !

‘पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. इंग्रज आल्यानंतरच महिलांना भारतात शिक्षण खुले झाले’, असा अपप्रचार अनेकदा केला जातो. त्याचे खंडण करणारा लेख येथे देत आहोत.

‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’ (‘पीसीओडी’ – मासिक पाळीशी संबंधित आजार) लक्षणे आणि जीवनशैलीत करावयाचे पालट !

‘पीसीओडी’सारखा आजार दुर्लक्षित केल्यास भविष्यात मधुमेह, स्थूलता किंवा इतर संप्रेरकांचे असंतुलन होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात; म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी वेळेत सजग होणे आवश्यक आहे.

जगात नास्तिक आणि परमार्थ-विमुख कुणी नाही !

‘भौतिकशास्त्रे ही मनुष्याच्या इहलोकाच्या सुखाचा विचार करतात; पण धर्मशास्त्र हे मानवाच्या इहलोकाच्या सुखासह परलोकाच्या सुखाचाही विचार करते. ‘

श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि अस्वस्थ ‘सेक्युलर’ (निधर्मी) !

निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

भारतावर वाढणारा कर्जाचा डोंगर !

वित्तपुरवठा वाढवण्यासाठी देशांतर्गत महसूल उभारणी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवणे, हे प्रभावी मार्ग आहेत !

प्रश्नपत्रिकेतील गोंधळ !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘सेट विभागा’कडून घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशी आहे तशी (‘कॉपी पेस्ट’) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

श्रीरामाचे शत्रू हे जगाचे शत्रू !

भारतीय संस्कृती ही जगातील ‘सर्वांत श्रेष्ठ संस्कृती’ आहे. असे असूनही हिंदु संस्कृती, सनातन धर्म यांच्या विरोधात आपल्याच देशातील लोक जे स्वतः जन्माने हिंदू आहेत, तेच हिंदु संस्कृती ..

श्रीराम शाकाहारी कि मांसाहारी ? – एक निष्फळ वाद !

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’, असे म्हटल्यानंतर या विषयावर पुष्कळ आंदोलने चालू आहेत.

आपण ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ आहोत !

आपल्या संसाराची राखरांगोळी झाली म्हणून दु:ख करत बसू नकोस, संकटांसाठी सिद्ध हो. या त्यागातून राष्ट्र घडेल, लोक आपल्याला ओळखतील ते ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ म्हणून !’