हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा ठरेल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !

गुरूंकडे ‘आम्हाला आपल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घ्या !’ अशी प्रार्थना तळमळीने करा ! हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या गुरुकार्यात नित्य सहभागी व्हा अन् जीवनाचे सार्थक करून घ्या ! 

मंदिराच्या वास्तूतील स्थुलातील भाग आणि त्यांच्याशी संबंधित गुरुकृपायोगातील अष्टांग साधना !

गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ ! स्वभावदोष आणि अहं निमूर्लनाद्वारे अंतर्शुद्धी साधल्यास साधनेच्या भक्कम पायावर साधनेचे मंदिर उभे रहाते.

गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु यांचे जीवनातील अनन्य साधारण महत्त्व !

महर्षि व्यासांनी हिंदु तत्त्वज्ञानात जे जे उत्तम आहे, त्याची साररूपाने १८ पुराणे मानवजातीला दिली. व्यासांच्या प्रतिभेतून महाभारताचे कमळ निर्माण झाले.

सनातनच्या ३ गुरूंवरील श्रद्धा न्यून झाल्याने साधकाला त्याचा अहंभाव वाढल्याची झालेली जाणीव आणि त्याबद्दल त्याने केलेली क्षमायाचना !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे मनुष्यरूपातील श्रीमन्नारायण आहेत’, याचा विसर पडल्याने श्रद्धा न्यून होऊन साधकाचा अहंभाव वाढणे.

गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।

मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून साधना करवून घेणारे आणि त्याला निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या त्या त्या वेळच्या छायाचित्रावरून त्यांच्यातील साधनेतील घटकांचा केलेला अभ्यास

एखाद्या जिवाची आध्यात्मिक उन्नती होत जाते, तेव्हा त्याच्या बाह्य रूपावरून सामान्य व्यक्तीला त्याच्यातील भेद कदाचित लक्षात येणार नाही; पण सूक्ष्मातून जाणणार्‍याला त्याच्यातील पालट लक्षात येतात.

श्री जगन्नाथ मंदिराची अद्भुत आणि बुद्धीअगम्य वैशिष्ट्ये !

मंदिराच्या प्रत्येक सूत्राचा बुद्धीच्या स्तरावर कीस पाडणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना हे मंदिर म्हणजे एक चपराकच आहे ! यातून हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्व लक्षात येते !

सद्गुरूंचे माहात्म्य !

आतापर्यंत ‘देव केवळ पंढरपूरमध्येच आहे’, असे नामदेवांना वाटत होते; परंतु आता ‘परमेश्वराचा वास सर्वत्र आहे’, याची त्यांना जाणीव झाली. कृतज्ञतेने त्यांचे डोळे भरून आले.

प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या चैतन्यमय गाडीच्या संदर्भात साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

नामजप करत असतांना मला जाणवले, ‘प.पू. बाबांची गाडी, म्हणजे साक्षात् शेषनाग आहे आणि त्यावर श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पहुडले आहेत.’