पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ५ सैनिक ठार
पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !
पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !
अभिनेते जग्गेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘‘आपली संस्कृती, देवता, गुरु, आचार्य, सनातन धर्म, नक्षत्र, सणवार यांविषयी अत्युत्तम माहिती या अॅपमध्ये मिळते. याच्या साहाय्याने पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने आपले शुद्ध आचरण विसरलेल्यांना अभिमानाने आपलेपणाची जाणीव होते.’’
‘सध्या केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकर्यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या हिताचे आहेत’, असे या याचिकेत म्हटले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच गोवा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात श्री. मनोज खाडये यांनी उद्योजकांना ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर माहिती सांगितली.
मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर ऑनलाईन
आयोजित केलेल्या ‘धर्मो रक्षति रक्षितः’ कोंकणी भाषेतील कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग
कच्चुरू-उडुपी येथील श्री नागेश्वर भजनी मंडळाच्या सदस्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच ‘प्रथमोपचार’विषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.
बंगालमध्ये आधीच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना मठावर अतिक्रमण होणे आणि मठाधिपतींना धमक्या मिळणे यांवर चाप बसण्याची शक्यता अल्पच आहे.
भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थितीती आणि दोन्ही देशांतील संबंध यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
कर्नाटकच्या विधानसभेने ‘कर्नाटक पशूधन हत्या प्रतिबंध आणि संवर्धन’ हे गोहत्याबंदी विधेयक संमत केल्याने गोव्यातील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना पोटशूळ उठला.
जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्यानंतर केवळ दोन मासांतच डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले होते. याच्या विरोधात स्थानिक सामाजिक संस्था, तसेच काही राजकीय पक्ष यांनी आवाज उठवत हे स्थानांतर रहित करण्याची मागणी केली होती.