कृषी कायदे रहित करण्यासाठी शेतकर्‍यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी देहली – केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रहित करण्यासाठी भारतीय किसान युनियनने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

 (सौजन्य : Republic World)

‘सध्या केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या हिताचे आहेत’, असे या याचिकेत म्हटले आहे.