प्रदीप कुरुलकर यांनी २ महिलांचे लैंगिक शोषण केल्‍याचे ए.टी.एस्.च्‍या अन्‍वेषणात उघडकीस !

पाकिस्‍तानला गोपनीय माहिती दिल्‍याचा आरोप असलेले डी.आर्.डी.ओ.चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.तील कामाची कंत्राटे देतांना २ महिलांचे लैंगिक शोषण केल्‍याचे समोर आले आहे.

विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली !

महाराष्‍ट्राच्‍या विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली आहे. ११ जुलै या दिवशी न्‍यायमूर्ती चंद्रचूड यांच्‍या खंडपिठापुढे याविषयीची सुनावणी झाली. 

लांजा येथे गोवंशियांची अनधिकृत खरेदी-विक्री करणार्‍या तिघा जणांना पोलिसांकडून केवळ समज !

समज देऊन गुन्हेगारांचे वर्तन सुधारण्याइतका पोलिसांचा धाक राहिला आहे का ? अशी समज दिल्यानंतर धर्मांध पुन्हा गुन्हा करणार नाहीत, याची पोलिसांना तरी निश्चिती आहे का ?  

‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी केंद्रशासनाला ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ !

आमच्यासमोर कायद्याला आव्हान देणारी याचिका असून सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. विषयाचे गांभीर्य पहाता आम्हाला यावर आणखी वेळ हवा आहे- तुषार मेहता

जम्मू-काश्मीरमध्ये भीतीच्या छायेत जगणारे लोक आता शांततेत जगत आहेत !

कलम ३७० हटवल्याविषयी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !

रत्नागिरी जिल्ह्यात ‘मनसे’ची मोहीम

या चिखलात आमचा नेता आणि आमचा पक्ष नाही. त्या सर्वांनी राजकारणाचे वाटोळे केले आहे. म्हणूनच एक वेळेला फक्त मनसेला सत्तेत बसवा. बघा, महाराष्ट्र राज्य कसे प्रगतीपथावर असेल.

जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांना पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करणार्‍या १० आतंकवाद्यांना अटक

हे आतंकवादी पाकिस्तानातून त्यांच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून हे कृत्य करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

जळगाव येथे दंगली घडवणार्‍या ८ ते १० धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

अशा धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई सरकारने केली पाहिजे !

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करा ! – विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांची पत्रकार परिषदेत मागणी

बेळगाव येथील १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांनी ११ जुलैला कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे कपाळावर टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षिकेकडून मारहाण

शाळेत विद्यार्थिनी बुरखा घालून आल्या असत्या, तर त्यांना मारहाण करण्याचे धाडस शिक्षिकेने दाखवले असते का ? मारहाण केली असती, तर एव्हाना तिला शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली असती !