भाजपच्या नेत्यासह त्याच्या दोन्ही मुलांना अटक
भाजपचे नेते गुन्हेगारीत सहभागी असणे हिंदूंना अपेक्षित नाही !
भाजपचे नेते गुन्हेगारीत सहभागी असणे हिंदूंना अपेक्षित नाही !
अशा विकृत वासनांध धर्मांधाना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत; मात्र बंगालमध्ये मुसलमानप्रेमी ममता(बानो) यांचे सरकार असल्याने असे काही होण्याची शक्यता अल्पच आहे !
ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत.
जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे आणि हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित अन् व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व भारती विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभामध्ये म्हटले.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्रीही सुरक्षित नाहीत, यावरून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उघड होते ! लोकशाहीत कार्यरत असे सरकार जनतेसाठी लज्जास्पदच !
मशीद किंवा चर्च यांमध्ये तोडफोडीची घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि या घटनेतून हिंदूंना ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यात आले असते; आता मात्र ‘सारे’ शांत आहेत !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा उडाले असतांनाही त्याविषयी मौन बाळगणारे सर्वपक्षीय नेते, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ! केंद्रातील भाजप सरकारने याची गंभीर नोंद घेऊन याविषयी कृती करणे आवश्यक !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पाहून राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ?
मदन मित्रा यांच्यासारखे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! अशांवर बंगाल पोलीस कारवाई करण्याची शक्यता अल्प असल्याने केंद्र सरकारने याची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !
ज्या लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या ते नेताजींचाही सन्मान करत नाहीत आणि त्यांना ‘श्री रामा’विषयीही आस्था नाही. या प्रकरणामध्ये घोषणा देणार्या व्यक्तींचा शोध घेताला जावा, अशी मागणी संघाने भाजपकडे केली आहे.