भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप
बंगालमध्ये आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू न केल्याचाच हा परिणाम आहे ! – संपादक

उत्तर दिनाजपूर (बंगाल) – येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमागे तृणमूल काँग्रेस आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. ‘राजकीय उलथापालथ झाल्यावर मिथुन घोष यांची हत्या करणार्यांवर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी अधिकारी यांनी दिली. राज्यात अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू