जे सनातन धर्माला शिव्या देत आहेत, त्यांचा वर्ष २०२४ मध्ये अंत होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

जे सनातनला शिव्या देत आहेत, त्या सर्वांचा वर्ष २०२४ मध्ये (वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत) अंत होणार आहे, अशी प्रतिक्रिया योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात !

अयोध्या येथील श्रीरामजन्मूभीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराची काही छायाचित्रे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी प्रसारित केली आहेत.

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे चर्चने अल्पवयीन हिंदु मुलाला धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

धर्मांतरच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावत होते, ते अद्यापही चालूच आहे. यासाठी भाजप सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे, अशीच हिंदूंची मागणी आहे !

हापुड (उत्तरप्रदेश) येथील सेंट अँथनी शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी दाखवले आमीष !

देशभरातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती धर्मांचे संस्कार केले जातात, हे अनेक वर्षांपांसून उघड होत असतांना सरकारने आता अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यासह कठोर कायदेही बनवणे आवश्यक आहेत !

समाजवादी पक्षाचा नेता आझम खान याच्या ३० ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

आयकर विभागाच्या या धाडी आझम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या काही विश्‍वस्त मंडळांशी संबंधित आहेत. या विश्‍वस्त मंडळांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.

श्रीराममंदिराच्या खोदकामात सापडले आहेत देवतांच्या मूर्ती आणि स्तंभ !

यामध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आणि स्तंभ दिसत आहेत. याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. श्रीराममंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या वेळी सापडलेले अवशेष  दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.

श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर १ सहस्र संत ५ लाख हिंदूबहुल गावांत जाऊन कार्यक्रम करणार !

आयोजकांनी म्हटले की, देशातील ५५० जिल्हे आणि ५ लाख गावांमध्ये हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे. आम्ही केवळ त्यांच्यापर्यंत पोचू इच्छितो.

काशी, अयोध्या आणि उज्जैन नंतर मथुरेचा कायापालट होणार !

हिंदूंच्या तीर्थस्थळांना धार्मिक पर्यटन केंद्र न बनवता ती हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्र होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! भारताला विश्‍वगुरु व्हायचे असेल, तर हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

पुरेशा उपस्थितीअभावी उत्तरप्रदेशातील २४० मदरशांची मान्यता रहित !

धर्मनिरपेक्ष देशात सरकारी पैशांतून मुसलमानांना धार्मिक शिक्षण देणे, हा  देशातील बहुसंख्य हिंदूंवर अन्यायच ! आतापर्यंतची सर्व सरकारे केवळ मतांसाठी हिंदूंवर अन्याय करून मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत ! हे चित्र पालटणे आवश्यक !

दाऊदने ‘राहुल’ असल्याचे सांगूून मंदिरात केले हिंदु दलित मुलीशी लग्न !

धर्मांध मुसलमानांकडून लव्ह जिहादविरोधी कायद्याला वाकुल्या दाखवल्या जात असतांना निष्क्रीय रहाणे पोलिसांना लज्जास्पद !‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?