(म्हणे) ‘सकाळी दारु पिणार्‍यांविषयी वाईट बोलू नये !’ – मंत्री मुथुसामी

मंत्रीच असे बोलत असतील, तर तमिळनाडूमध्ये नैतिकता शिल्लक राहील का ? याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल ?, याचा तरी ते विचार करतील का ?

 तरुणीच्या कमरेवर हात ठेवून नृत्य करणार्‍या पाद्रयाचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणाला अटक

पाद्रयांचे खरे स्वरूप विदेशातील जनतेला ठाऊक झाल्यामुळेच तेथील चर्च ओस पडू लागले आहेत. सहस्रो ख्रिस्ती नास्तिक होऊ लागले आहेत. या वस्तूस्थितीकडे केवळ मतांच्या राजकारणासाठी दुर्लक्ष करणारे द्रमुक सारखे राजकीय पक्ष हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

केवळ १०० वर्षांहून अधिक काळ थडगे अस्तित्वात आहे; म्हणून ते ‘संरक्षित स्मारक’ ठरू शकत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

केवळ १०० वर्षांहून अधिक काळ थडगे अस्तित्वात आहे; म्हणून ते ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम,१९५८’ कायद्याच्या अंतर्गत ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याचे कारण ठरू शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशात नमूद केले.

३० मिनिटांच्या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका मंदिराच्या मार्गावरील नमाजपठणावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली ! यावर हिंदूंनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असेच भाविकांना वाटेल !

(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

स्वतःला नास्तिकतावादी मानणार्‍या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?

तमिळनाडूमध्ये भाजपच्या राज्य सचिवांना अटक

सूर्या यांनी इतकीच चूक होती की, त्यांनी साम्यवादी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम् यांच्या सहकार्‍यांचा द्वेष आणि दुटप्पीपणा उघड केला होता. अटकेमुळे आम्ही थांबणार नाही. आम्ही सत्य सर्वांच्या समोर आणतच रहाणार.

धर्मांध प्रियकराने तरुणीला पळवून नेऊन केला विवाह !

फहद नावाच्या तरुणाने केरळमधील बनिता नावाच्या २२ वर्षीय तरुणीशी  मैत्री करून तिला धर्मांतर करण्यासाठी पळवून नेले.

तमिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक राजेश दास यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास

सहकारी महिला पोलीस अधिकार्‍याचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण

तमिळनाडूचे उर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले !

कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजकारण्यांना हमखास होणारा आजार ! अशांवर कारवाई होणे आवश्यक !