नाशिक येथील रामशेज गडावर सापडल्या ११ गुहा !
दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा ११ गुहा आढळून आल्या. त्याचसमवेत या गुहांमध्ये दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले.
दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा ११ गुहा आढळून आल्या. त्याचसमवेत या गुहांमध्ये दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले.
लव्ह जिहादला बळी पडल्यानंतर धर्मांतर करून आयेशा झालेल्या ऐश्वर्या चव्हाण हिला मुले झाली. इरशाद आणि त्याचा भाऊ मुकीम याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. तिने धर्मांतराला नकार दिल्यामुळे मुकीम याने तिच्यावर बलात्कार केला.
प्राथमिक स्तरावर प्रथम घायाळ झालेल्या अशफाक काझी यांच्या जबानीवरून गॅस सिलिंडच्या ‘लिकेज’मुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती.
राजापूर तालुक्यातील हातिवले हा ‘टोलनाका’ चालू करण्यात आला असून ११ एप्रिलपासूनच टोलवसुली चालू करण्यात आली आहे. स्थानिकांना मात्र या टोलमधून ७० टक्के सूट देण्यात आली आहे.
गोशाळेत सध्या ११०० गायी आहेत. त्यांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कीर्तनसेवेतून या गायींची सेवा केली जाते; मात्र त्यांचा दिवसाचा खर्च अनुमाने ६० सहस्र रुपये येतो. त्यामुळे हा खर्च परवडत नाही.
लव्ह जिहाद्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून हिंदु युवतीच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्या पोलिसांना बडतर्फ करून कारागृहात डांबा ! ‘दलित-मुसलमान भाई भाई’, म्हणणारे अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ?
रत्नागिरी- ८ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५-१४० दिवसांत तयार होणारी असून, मध्यम बारीक दाणा आहे. चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली, तर अखंड तांदूळ अधिक होऊन तांदूळतुटीचे प्रमाण खूपच अल्प येते.
काँग्रेसमध्ये व्यक्तीनिष्ठता बोकाळली असल्याचेच हे उदाहरण आहे. कधी पीडित हिंदूंच्या हितासाठी, तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी प्रार्थना केली आहे का ?
एन्.आय.ए.चे अधिकारी या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद गौस नयाझी याचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत; परंतु अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यामागे कुणाचा हात आहे ? याचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे !