उल्हासनगर येथील भाजपाचे नरेश रोहरा यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार
भाजपचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला. त्यांच्या अंगरक्षकांनीही गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.
भाजपचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला. त्यांच्या अंगरक्षकांनीही गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.
हे पोलिसांना लज्जास्पद आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची माहिती समजल्यानंतर त्यांना लगेचच का पकडले नाही ? यामुळे आरोपी पसार होण्यात पोलिसांचा सहभाग तर नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
छत्रपती संभाजीनगर येथे बी.आर्.एस्. पक्षाचा पदाधिकारी मौलाना अब्दुल याने लुटारू औरंगजेबाचे उदात्तीकरण करत ‘औरंगजेब आमचा आदर्श आहे’,असे संतापजनक विधान केले आहे.
अद्यापपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तथापि तो पडणार नाही, असे नाही. संभाव्य पावसाचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आपत्कालामध्ये सजग आणि सतर्क रहावे- उदय सामंत
भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्वगुरु होता. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. यातून गुरुकुल शिक्षणप्रणालीचे महत्त्व अधोरेखित होते !
भारत सरकारने एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठाला शैक्षणिक भागीदार म्हणून डब्ल्यू-२० चे आयोजन करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने विद्यापिठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू-२० आयोजनासाठी केली आहे.
नाचणे ग्रामपंचायतीने सिद्ध केलेला मैला गाळव्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श आहे. जिल्हा पथकाने या प्रकल्पासाठी चांगले योगदान दिले आहे, असे मत पथकप्रमुख सचिन जाधव यांनी व्यक्त केले.
१२ जुलै या दिवशी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्या दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा ३ घंट्यांच्या ‘मेगाब्लॉक’मुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या ४ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
‘ओ.एम्.जी. -२’ ‘टीझर’मध्ये कपाळाला भस्म, मस्तकावर जटा, गळ्यात रूद्राक्षाची माळ, नीळा कंठ या भगवान शिवाच्या रूपात अभिनेते अक्षयकुमार रस्त्यावरून चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
या महोत्सवात समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार, तसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन झाले. तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिके हे विशेष आकर्षण ठरले.