कोरोनाची लस घेतली तरी मास्क वापरणे आवश्यक – मुख्यमंत्री
कोरोनाची लस घेतली तरी संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे.
कोरोनाची लस घेतली तरी संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे.
उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात १० नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागलI.
डॉ. आनंद यांना १६ जानेवारीपर्यंत पुन्हा मूळ पदावर नियुक्त करण्याचा आदेशही न्या. ए.पी. कुर्हेकर यांनी दिला आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके आहे.
‘कोरोना काळात ब्राह्मण समाजाने दिलेले योगदान अतुलनीय आहे.
‘एका कारागृहात नसतील तितक्या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत’,- आमदार नीलेश राणे
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, असे नामकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार.
श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे.
बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार ! डॉ. मनोहर यांची हिंदूंच्या देवतांविषयी कमालीची असलेली द्वेषीवृत्ती साहित्य संघाला ठाऊक नव्हती का ? अशांना पुरस्कार घोषित करतांनाच त्याविषयी विचार होणे अपेक्षित होते !
असे लाचखोर कर्मचारी पोलीस खात्यात असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी न्यून होईल का ? भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !