
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्णवाढीची संख्या घटत आहे. तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने अल्प अधिक होत आहे. १४ जानेवारी या दिवशी एकूण मृतांचा आकडा ५० सहस्र २९२ इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे. १५ जानेवारी या दिवशी ३ सहस्र ५७९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ८१ सहस्र ६२३ इतकी झाली आहे. राज्यात ३ सहस्र ३०९ रुग्णांनी कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ७७ सहस्र ५८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके आहे.
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
थोडक्यात महत्त्वाचे : (दि : २१.०७.२०२६)
पुरंदवडे येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडले !