काश्मीरमध्ये २ वेगवेगळ्या चकमकीत ७ आतंकवादी ठार !

‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे या गोष्टींवर का बोलत नाहीत ? 

पुलवामा येथे ४ आतंकवादी ठार

भारतात जिहादी आतंकवादी त्यांच्या कारवाया करण्यासाठी बुरख्याचा वापर करतात, हे लक्षात घेऊन भारतात किंवा प्रथम काश्मीरमध्ये तरी बुरख्यावर बंदी घातली पाहिजे !

अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !

नगरपालिका कार्यालयावर केलेल्या आक्रमणात १ नगरसेवक आणि १ पोलीस ठार

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद हा आतंकवाद्यांना ठार करून संपणार नाही, तर त्यांची निर्मिती करणार्‍या पाकला नष्ट केल्यावरच तो संपेल !

जम्मू-काश्मीरमधील सरकारी कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा नायब राज्यपालांचा आदेश

जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांवर येत्या १५ दिवसांत राष्ट्रध्वज फडकावण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० असतांना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज फडकावण्यात येत असे; मात्र कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्यात आले.

शोपिया येथे ४ आतंकवादी ठार, तर १ सैनिक घायाळ

शोपिया जिल्ह्यातील मनिहाल गावामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी लष्कर-ए-मुस्तफाच्या २ आणि लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार केले. या वेळी एक सैनिक घायाळ झाला.

शोपिया येथे ७ आतंकवादी अटकेत !

पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हँड ग्रेनेड, एके-४७ रायफल आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची हॉटेल्स का आहेत ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो !

अनंतनागमध्ये ४ आतंकवादी ठार

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील सिरहामा भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले. आणखी २-३ आतंकवादी लपले असल्याच्या शक्यतेने सायंकाळी उशिरापर्यंत येथे गोळीबार चालू होता.

अनधिकृतपणे सरकारी बंगल्यात रहाणारे माजी मंत्री आणि आमदार यांची हकालपट्टी करा ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? प्रशासन थेट कारवाई का करत नाही ? अशी कारवाई न करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवरही कारवाई करायला हवी !