|

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्या आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे काश्मीर खोर्यातील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मागील ४ दिवसांत २ हिंदू आणि २ शीख यांच्या हत्या केल्यानंतर येथे हिंदू अन् शीख यांच्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेखपुरा येथील हिंदु कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
कश्मीर में फिर से दोहराया जाने लगा 1990? इस्लामिक आतंक के कारण पलायन करने लगे कश्मीरी हिंदू @manojsinha_@AmitShah@narendramodi
https://t.co/Dm9H7mcC6K— Sudarshan News (@SudarshanNewsTV) October 9, 2021
१. राज्यातील बडगाम जिल्ह्यातील शेखपुरा येथे वर्ष २००३ मध्ये हिंदूंचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र आता या आक्रमणांमुळे आमचे घराबाहेर पाऊलही ठेवायचेही धाडस होत नसल्याचे येथील हिंदूंनी सांगितले.
२. ‘काश्मिरी पंडित संघर्ष समिती’चे अध्यक्ष संजय टिकू यांनी सांगितले की, आतंकवाद्यांच्या भीतीने बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांतील अनुमाने ५ सहस्र काश्मिरी हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक