मणीपूरमध्ये जमावाकडून सैन्याच्या तळावर आक्रमण करून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न !
चकमकीत एक व्यक्तीचा मृत्यू
चकमकीत एक व्यक्तीचा मृत्यू
मणीपूरमध्ये गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार रोखता न येणे, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
गांधी हे हिंसाचारग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आलेल्या चुराचांदपूर येथील आश्रयगृहांना भेट देण्यासाठी जात होते.
एका राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गाडीचा सर्रास वापर होतो, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी पुढे म्हटले की, मी सशस्त्र मेईतेई लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कुणावरही आक्रमण करू नये आणि शांतता राखावी, तरच राज्यात परिस्थिती पूर्ववत् होईल.
गेल्या १ मासापासून चालू असलेला ख्रिस्त्यांचा हिंसाचार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतो !
मणीपूरमध्ये ४२ दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोक ठार झाले असून ३२० जण घायाळ झाले आहेत. या हिंसाचारामुळे निराधार झालेल्या ४७ सहस्रांहून अधिक लोकांना २७२ साहाय्य छावण्यांमध्ये रहावे लागत आहे.
गेल्या एक मासापासून चालू असलेला हिंसाचार रोखता न येणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रे ही स्वयंचलित आहेत. त्यासह काही मोर्टार, तसेच हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.