जनतेला वेठीस धरून होणारी आंदोलने जनताद्रोहीच !

नवी देहली – गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्यावरून पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश येथील शेतकर्यांच्या ‘चलो दिल्ली’ या आंदोलनातील शेतकरी संघटनांशी ५ डिसेंबरला केंद्र सरकार तिसर्या फेरीची चर्चा करणार आहे. मागील दोन चर्चांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नसतांना आता शेतकर्यांनी ८ डिसेंबरला एक दिवसाचा भारत बंद शेतकर्यांनी पुकारला आहे.
Farmers call for Bharat Bandh on December 8, demand immediate withdrawal of farm lawshttps://t.co/CFjdqz1vDj pic.twitter.com/xcRv7odtG2
— Hindustan Times (@htTweets) December 4, 2020
‘कृषी कायदा रहित करा’, अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे, तर केंद्र सरकारने ‘कृषी कायद्यातील कोणते नियम रहित करायचे, यावर चर्चा करावी’, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे हा गुंता सुटण्यास वेळ लागत आहे. या आंदोलनामुळे नवी देहलीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिरांचे सरकारीकरण टाळण्यासाठी उपाययोजना !
घातक कलमे आणि करावयाचे पालट !
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप