
‘मणिकांत हा रामकृष्णांचा अनुग्रहित आहे. २८ वर्षांचा हा युवक विवाहित आहे. भगवंताची, राम-कृष्णाची, सत्संगाची विलक्षण ओढ आहे. त्याच्या पत्नीला ते रूचत नाही. मणिकांत रामकृष्णांना सांगतात, ‘‘पत्नी म्हणते, हे देव-देव बंद केले तर ठीक. नाहीतर मी आत्महत्या करीन. तुमच्यावर हत्येचा दोष लावीन. काय करू मी ?’’
श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको ! ईश्वराकडे जाण्यासाठी जी अटकाव करते, ती अविद्या ! तिला बाजूलाच सारले पाहिजे.’’
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१२)
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !
‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !