मुंबई – देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला. त्यानंतर ते गतप्राण झाले. (आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या
‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या
नूतन लेख
देशविघातक शक्तींना बनावट ओळखपत्रे देणार्या टोळ्या भारतात कार्यरत !
काही शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवतात ! – पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप
मागील साडेचार वर्षांत गोव्यातील साडेसहा सहस्र युवक मद्य किंवा अमली पदार्थ व्यसनांच्या आहारी !
…तर ट्रुडो यांना देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठ्या मानहानीला सामोरे जावे लागेल !
बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू !
कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !