नवी देहली – केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरही १४ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. यापूर्वी ही बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण चालू ठेवले जाणार आहे. देशांतर्गत विमान वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण हे बहुतांश विदेशांतूनच आलेले आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर १४ एप्रिलपर्यंत बंदी
आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर १४ एप्रिलपर्यंत बंदी
नूतन लेख
चीन हिंद महासागरात घुसखोरी करत आहे !
US should wipe Iran : …तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल ! – डोनाल्ड ट्रम्प
US India Partnership : भारताला ‘नाटो’ देशांप्रमाणे ‘आघाडीचा मित्र’ दर्जा देण्याची मागणी
Jaishankar Meets Chinese FM : पूर्वीच्या करारांचा आदर केला, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील !
पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस रहित !
पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली; गावाचा संपर्क तुटला !