उत्तरप्रदेशात कन्हैयालाल याच्यासारखे हत्याकांड झाले असते, तर परिणाम काय झाले असते, हे तुम्हाला ठाऊक आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले , राजस्थानमधील काँग्रेस सरकार हिंदुविरोधी आणि गुंड यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. उत्तरप्रदेशमध्ये कोणताही गुंड गुन्हे करण्याचे धाडस करत नाही.

महिलांसंबंधी गुन्ह्यांच्या आरोपींवर उत्तरप्रदेश पोलिसांकडून कठोर कारवाई !

योगी आदित्यनाथ यांच्या रोखठोक भूमिकेमुळे झालेला परिणाम !

केरळमध्ये मुसलमान युवा संघटनेच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित ऑनलाईन सभेत हमासच्या नेत्याने केले मार्गदर्शन !

अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !

४ वर्षांतून एकदा होणारी हिंदूंचे जागतिक व्यासपीठ असलेली ‘द वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ यंदा थायलंडमध्ये !

२४-२६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन !
हिंदु महामेळ्याला उपस्थित रहाण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !

योगी आदित्यनाथ यांच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेश पोलिसांच्या चकमकीत १९० गुन्हेगार ठार !

आमच्या सरकारने गुन्हेगारांप्रती शून्य संवेदनशीलतेचे धोरण राबवत मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२३ या ६ वर्षांच्या कालावधीत १९० गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांनी महंत यति नरसिंहानंद यांना लक्ष्मणपुरी येथे जाण्यापासून रोखले !

डासना पीठाचे महंत यति नरसिंहानंद यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी लक्ष्मणपुरी येथे जाण्यापासून रोखल्याची माहिती पुष्कल द्विवेदी यांनी ‘एक्स’वरून दिली.

मुख्यमंत्री योगी यांच्या ‘सिंध’ वरील टिप्पणीने पाकचा जळफळाट !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  सिंध प्रांत परत घेण्याविषयी केलेल्या वक्तव्यावर पाकने टीका केली आहे. ‘योगी यांची ही अत्यंत दायित्वशून्य टिप्पणी आहे’, अशा शब्दांत पाकने संताप व्यक्त केला.

श्रीरामजन्मभूमी ५०० वर्षांनंतर परत घेता येते, तर पाकमधील सिंध का नाही ? – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे. आपल्या वारशातूनच आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती साधू शकतो. आपण कितीही आधुनिक झालो, तरी आपला वारसा आपल्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही.

जगात केवळ एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्रीमद्भागवताचा सार समजण्यासाठी विचार संकुचित असू नयेत. संकुचित विचार करणारे विराटतेचे दर्शन करू शकत नाहीत.

पुरेशा उपस्थितीअभावी उत्तरप्रदेशातील २४० मदरशांची मान्यता रहित !

धर्मनिरपेक्ष देशात सरकारी पैशांतून मुसलमानांना धार्मिक शिक्षण देणे, हा  देशातील बहुसंख्य हिंदूंवर अन्यायच ! आतापर्यंतची सर्व सरकारे केवळ मतांसाठी हिंदूंवर अन्याय करून मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत ! हे चित्र पालटणे आवश्यक !