Supreme Court : प्रेमसंबंधांतील नाते तुटल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा नोंदवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
भारत जोपर्यंत पाकिस्तानला अद्दल घडवत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !
अशा कार्यकर्त्यांचा भरणा असलेला पक्ष सत्तेवर आल्यावर जनतेला कायद्याचे राज्य कधीच मिळणार नाही ! अशा पक्षांवर बंदीच घातली पाहिजे !
लतीफ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अल्पसंख्यांक विभागाचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे दोडामार्गमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बांगलादेशात सध्या जी काही स्थिती आहे, त्यामागे अमेरिका आहे, हे उघड सत्य आहे. त्यामुळे अमेरिकेने अशा प्रकारची कितीही विधाने केली, तरी त्याला काही विशेष अर्थ नाही !
एरव्ही हिंदूंना ‘कट्टरतावादी’ ठरवणारे पुरोगामी आता या धर्मांधांना ‘कट्टरतावादी’ का ठरवत नाहीत ?
हिंदूंना अशी धमकी मिळायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी विद्यापिठे म्हणजे शिक्षणाची केंद्रे नव्हेत, तर हिंदुद्वेषाचे अड्डे बनली आहेत. त्यामुळे सरकारने अशा विद्यापिठांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे !
मुसलमान पंथामध्ये मात्र मोगलांच्या काळापासून महिलांवर अत्याचार चालू आहेत; पण त्याविरोधात कथित पुरोगामी विचारवंत काही बोलत नाहीत.
मदरशांतील अशा घटनांमुळेच त्यांना अनुदान देण्याऐवजी ते बंद करण्याची आवश्यकता आहे. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल का ?
अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात पुरून नंतर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !